शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीत मनाची एकाग्रता महत्त्वाची

By admin | Updated: September 10, 2015 00:11 IST

सुधांशु महाराज : भक्ती सत्संग कार्यक्रमाप्रसंगी दिला गुरूमंत्र

नाशिक : भक्तीत मनाच्या एकाग्रतेला महत्त्व आहे. मन एकाग्रतेने केंद्रित केल्यास साधकाचे परमेश्वराशी नाते जुळते. मन सतत भटकत असते. मन ज्यावर टिकते तेच घडत असते. गुरुशी मन जोडल्याने सतत नवीन प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन सुधांशु महाराज यांनी केले. नाशिक विश्व जागृती मिशनतर्फे चोपडा लॉन्स येथे आयोजित भक्ती सत्संगात ते बोलत होते. गुरुतत्त्व म्हणजे आपण कोण आहोत याचे दर्शन घडविते. आपण स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. जीवन सुखकर होण्यासाठी जीवन बदलावे. अमेरिकेतील नासा येथील वैज्ञानिकांनी सूर्याच्या आवाजाचा शोध घेतला. त्यांना त्यात ओमकाराचा ध्वनी मिळाला. त्या आवाजाची क्लीप सत्संग कार्यक्रमात ऐकवण्यात आली. शिवनाम कल्याणकारी आहे. परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात सदैव कल्याणच होत असते, असेही ते म्हणाले. सत्संग कार्यक्रमाच्या प्रारंभी सुधांशु महाराज यांचे सुरत सुनील चोपडा, ब्रह्म भट, रमेश कासार यांनी पुष्पमाला अर्पण करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास मिशन मंडळाचे उपाध्यक्ष एस. एस. अग्रवाल, खंडेलवाल, ठकवाणी, ओंकारसिंह राजपूत, अभिमन्यू सूर्यवंशी, एम. एम. सोनवणे, गोविंदराव कोठावदे, सुबोध मिश्रा, राजाराम गवळी, चंदा तातेड, मीना घोडके, दीपक कुंदे, अमोल चव्हाण, पंकज मराठे, दीपक खैरनार, विशाल चौधरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)