शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 19:22 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गापुढे संकट ओढवले आहे. याबाबत शासनाने दखल घ्यावी व रोगामुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, पंचनामे करण्यात यावेत यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ सरसावले असून मंगळवारी(दि.१३) इगतपुरी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन देत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देइगतपुरी : सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र : निवेदन देऊन वेधले लक्ष

घोटी : इगतपुरी तालुक्यात भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गापुढे संकट ओढवले आहे. याबाबत शासनाने दखल घ्यावी व रोगामुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, पंचनामे करण्यात यावेत यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ सरसावले असून मंगळवारी(दि.१३) इगतपुरी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन देत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.इगतपुरी तालुक्यातील भातशेती धोक्यात आली असुन भात पिकांवर करपा, तुडतुडा, पांढराटाका आदी रोगांनी भात पिके उध्वस्त झाली आहे. त्यामुळे त्वरित कृषी विभागाने पीक पाहणी दौरा व पंचनामे करण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती संपत काळे. माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, संदीप गुळवे, गोरख बोडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, मधुकर कोकणे, माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे, बाळासाहेब वालझाडे, माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ नाठे, दिनकर उघडे, भगीरथ मराडे, शिवा काळे, ज्ञानेश्वर कडू, भोलेनाथ चव्हाण, कैलास घारे, वसंत भोसले, राजेंद्र भटाटे, पंढरी लंगडे, लता जाधव, नामदेव शिंद,े गुलाब वाजे, पंढरी जमधडे, उत्तम शिंदे, भिका पानसरे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :agricultureशेतीPoliticsराजकारण