शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 02:04 IST

नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

ठळक मुद्देभाजप गटनेत्यांचे पत्र: तूर्तास महामंडळाची बस सेवाच सुरू ठेवण्याची मागणी

नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधने ठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीण भागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबत महामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीन सत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेच ही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणतआहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवा महापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातील सेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढून त्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधला होता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेचीआर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीची जाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीट वसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवा सुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नये असेही त्यांनी नमूद केले आहे.

 

 

 

 

बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्यायभाजप गटनेत्यांचे पत्र: तूर्तास महामंडळाची बस सेवाच सुरू ठेवण्याची मागणीनाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियूअनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांनादेणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळेमहापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्यपरिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेतेजगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीलाधावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केलाआहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधनेठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीणभागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यासटाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबतमहामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांनापत्र दिले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीनसत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावाघेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेचही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणतआहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवामहापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातीलसेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढूनत्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीकमॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडूनसुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधलाहोता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेचीआर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्यापार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीचीजाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झालीआहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीटवसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवासुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिकस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नयेअसेही त्यांनी नमूद केले आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBus Driverबसचालक