शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी

By admin | Updated: November 19, 2014 01:15 IST

बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी

  नाशिक : शेतीला सर्वाधिक फटका हा वातावरण बदलाचा बसतो आहे़ अचानक येणारा पाऊस, गारपीट यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असून, बदलत्या वातावरणाची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान प्रदर्शनातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, असे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केले़ 'ुमन सर्र्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या वतीने ठक्कर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषिथॉन कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते़ गेले पाच दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा आज समारोप झाला़ यावेळी चव्हाण व उपस्थितांच्या हस्ते उत्कृष्ट सजावटीचा स्टॉल हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने पटकावला़ तसेच इतर स्टॉलधारकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ पाऊस सुरू असतानाही जिल्'ासह राज्यभरातून तसेच इतर राज्यांतील अशा सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली व प्रदर्शनात सुमारे ५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला़ याप्रसंगी आत्मा प्रकल्पाचे सागर खैरनार, औरंगाबाद राष्ट्रवादी कॉँगे्रसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, आयोजक संजय न्याहारकर, विजय पाटील, साहिल न्याहारकर, भगवान खैरनार, संजय सोनवणे आदि उपस्थित होते़ अखेरच्या सत्रात आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विभागप्रमुख रावसाहेब पाटील यांनी कृषी क्षमता व पोषणमूल्य यावर मार्गदर्शन केले़ तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना कृषी विज्ञान केंद्राचे हेमराज राजपूत यांनी उत्तरे दिली़ नांदेड येथील व्यंकटेश जोशी व शिवाजी केश्वटवार यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले़