शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वेगवान प्रगती करणारा भारत जगात एकमेव : गोविलकर

By admin | Updated: June 21, 2017 22:13 IST

आपला देश जगात वेगवान प्रगती करणारा देश असल्याचे याच संस्थेने एक नव्हे, दोन नव्हे तर सहा अहवालांमध्ये सातत्याने जाहीर केले आहे.

नाशिक : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेकडे एकेकाळी कर्ज मागणारा आपला देश जगात वेगवान प्रगती करणारा देश असल्याचे याच संस्थेने एक नव्हे, दोन नव्हे तर सहा अहवालांमध्ये सातत्याने जाहीर केले आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.केंद्र सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ संमेलनात मुख्य वक्ते म्हणून गोविलकर बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेता दिनकर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी गोविलकर यांनी, भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर देशपातळीवर झालेले निर्णय आणि त्यामुळे घडून आलेला बदल व जनतेला मिळालेला लाभ याविषयीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी त्यांनी मागील सरकार आणि विद्यमान सरकार यांच्या कार्यप्रणालीचा तुलनात्मक आढावा घेतला. यावेळी गोविलकर म्हणाले, मागील सरकारला ज्या योजना सक्षमपणे राबविता आल्या नाहीत त्या योजना भाजपाचे सरकार अंमलात आणत आहे. यापूर्वीचे सरकार योजना जाहीर करणारे होते तर भाजपा सरकार योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत देशाचा विकास साधणारे आहे, असेही ते म्हणाले. सोने गहाण टाकणाऱ्या या देशाची आज समृध्दीकडे वाटचाल सुरू असल्याचेही गोविलकर म्हणाले.