शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उन्हाची वाढती तीव्रता पाणी अन् चारा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:11 IST

खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे.

ठळक मुद्देगारव्याकरीता होवू लागली चर्चा

खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे.पुर्वी सारखे दारापुढे विवाह होत नसल्याने शहरातील मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र विवाह सोहळ्यादरम्यान कार्यालयामध्ये कुणीही थांबायला तयार नाही. लाग्न लागल्यानंतर हॉल ऐवजी आसपासच्या झाडाच्या सावलीमध्ये बसण्यास पसंती देत आहेत.आज सर्वत्र साठवण बंधारे, तळे, विहीरी, नद्या आटलेल्या दिसुन येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शिल्लक पाण्याचा साठ्यामधुन उन्हाच्या प्रखरतेमुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. जल पातळी झपाट्याने कमी होत आहे.पुढील ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची संशोधन सहयोगी, विभागीय कृषि संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडुन सांगण्यात आल्याने लोकांनी विशेष काळजी घेण्याचे लोक एक-मेकांना संगत आहेत.गारव्याकरीता होवू लागली चर्चाविवाह सोहळा, धार्मिक कार्य आदी ठिकाणी एकत्र आल्यानंतर नागरीक एकमेकांशी बोलताना वाढत्या तापमानाचा विचार करता या पावसाळ्यामध्ये प्रत्येक नागरीकाने किमान ५ झाडे लावुन त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. निसर्गाचे बदलेले चित्रामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीस समोरे जावे लागत आहे. जर या पावसाळ्यात झाडे लावुन संगोपन केले गेले नाही तर आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. यावर गप्पा मारताना दिसत आहे.