शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

उन्हाची वाढती तीव्रता पाणी अन् चारा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:11 IST

खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे.

ठळक मुद्देगारव्याकरीता होवू लागली चर्चा

खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे.पुर्वी सारखे दारापुढे विवाह होत नसल्याने शहरातील मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र विवाह सोहळ्यादरम्यान कार्यालयामध्ये कुणीही थांबायला तयार नाही. लाग्न लागल्यानंतर हॉल ऐवजी आसपासच्या झाडाच्या सावलीमध्ये बसण्यास पसंती देत आहेत.आज सर्वत्र साठवण बंधारे, तळे, विहीरी, नद्या आटलेल्या दिसुन येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शिल्लक पाण्याचा साठ्यामधुन उन्हाच्या प्रखरतेमुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. जल पातळी झपाट्याने कमी होत आहे.पुढील ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची संशोधन सहयोगी, विभागीय कृषि संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडुन सांगण्यात आल्याने लोकांनी विशेष काळजी घेण्याचे लोक एक-मेकांना संगत आहेत.गारव्याकरीता होवू लागली चर्चाविवाह सोहळा, धार्मिक कार्य आदी ठिकाणी एकत्र आल्यानंतर नागरीक एकमेकांशी बोलताना वाढत्या तापमानाचा विचार करता या पावसाळ्यामध्ये प्रत्येक नागरीकाने किमान ५ झाडे लावुन त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. निसर्गाचे बदलेले चित्रामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीस समोरे जावे लागत आहे. जर या पावसाळ्यात झाडे लावुन संगोपन केले गेले नाही तर आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. यावर गप्पा मारताना दिसत आहे.