शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव दराने खत विक्र ी; परवाने रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:14 IST

येवला : वाढीव दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून, शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा उचलणाºया दोषी कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होणार आहे.

येवला : वाढीव दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून, शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा उचलणाºया दोषी कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख यांच्याकडे केली आहे.तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रात अवाजवी किमतीत खते विक्री करून खतांची एकप्रकारे तस्करी केली जात आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने मका व कपाशी ही नगदी पिके घेतली जातात; परंतु सध्या कपाशी या पिकावर बोंड अळी तर मका या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यंदा जनावरांना चारा होतो की नाही याची चिंता शेतकरी बांधवांना आहे. त्यात शेतकºयांना खते गरजेची असल्याने खत योग्य किमतीत न मिळाल्यास शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होणार आहे.पिकांना आता खतांची अत्यंत गरज असल्याने कृषी सेवा केंद्रचालक शेतकºयांची गरज पाहूनच वाजवीपेक्षा अधिक किंमत घेऊन शेतकºयांना आडून पाहत आहे. यात कृषी विभागाचे कर्मचारी गप्प असल्याबद्दल शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.तालुक्यातील खत विक्री करणाºया संबंधित कृषी सेवा केंद्रात पाहणी करून शिल्लक खतांचा साठा शेतकºयांना योग्य दरात खुला करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे हितेश दाभाडे, भाऊसाहेब कदम, शेतकरी जालिंदर दाभाडे, कचेश्वर काळे, संदीप साळवे आदींसह शेतकºयांच्या सह्या आहेत.