शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:16 IST

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.एका ऋतूतून दुसºया ऋतूत जाताना निर्माण होणाºया नैसर्गिक बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. यातच यंदा झालेला पाऊस आणि सप्टेंबरच्या अखेरच्या चरणात जाणवणारी थंडी यामुळे मागील आठवड्यापासून रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे चित्र आहे. पाऊस मुबलक झाला असला तरी लहरी पावसामुळेही नैसर्गिक साखळीला काही प्रमाणात धक्का बसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सर्दी, खोकला तसेच ताप असे आजार अनेकांना जडले आहेत.यामुळे सरकारी रुग्णालयातील बाह्यरुण विभागात रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत तर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी येणाºयाचे प्रमाण ५० टक्क्याने वाढल्याचे सांगितले जाते. लहान मुलांमध्ये आणि बालकांमध्ये सर्दी तसेच कफचे प्रमाण अधिक आहे. यामुळे वाफ घेणाºयांची संख्या रुग्णालयात अधिक आहे. काहींना रोजच रुग्णालयात जाणेही खर्चिक वाटू लागल्याने नेब्युलाईन मशीन (वाफ मशीन) ही खेरदी केले जात आहे. वेळीच काळजी घ्यावीसध्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. शक्यतो तेलकट, अंबट पदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे त्यामुळे आजार बळावण्याची शक्यता असते. शिंकताना नाकाला रुमाल लावावा, इतरांनाही काळजी घेण्यास सांगावे, चार दिवसांपेक्षा अधिक दिवस खोकला असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे. ज्यांना धुळीची अलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यावी. - डॉ. संजय देशमुख