शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:16 IST

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.एका ऋतूतून दुसºया ऋतूत जाताना निर्माण होणाºया नैसर्गिक बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. यातच यंदा झालेला पाऊस आणि सप्टेंबरच्या अखेरच्या चरणात जाणवणारी थंडी यामुळे मागील आठवड्यापासून रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे चित्र आहे. पाऊस मुबलक झाला असला तरी लहरी पावसामुळेही नैसर्गिक साखळीला काही प्रमाणात धक्का बसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सर्दी, खोकला तसेच ताप असे आजार अनेकांना जडले आहेत.यामुळे सरकारी रुग्णालयातील बाह्यरुण विभागात रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत तर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी येणाºयाचे प्रमाण ५० टक्क्याने वाढल्याचे सांगितले जाते. लहान मुलांमध्ये आणि बालकांमध्ये सर्दी तसेच कफचे प्रमाण अधिक आहे. यामुळे वाफ घेणाºयांची संख्या रुग्णालयात अधिक आहे. काहींना रोजच रुग्णालयात जाणेही खर्चिक वाटू लागल्याने नेब्युलाईन मशीन (वाफ मशीन) ही खेरदी केले जात आहे. वेळीच काळजी घ्यावीसध्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. शक्यतो तेलकट, अंबट पदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे त्यामुळे आजार बळावण्याची शक्यता असते. शिंकताना नाकाला रुमाल लावावा, इतरांनाही काळजी घेण्यास सांगावे, चार दिवसांपेक्षा अधिक दिवस खोकला असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे. ज्यांना धुळीची अलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यावी. - डॉ. संजय देशमुख