शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘समावेशक’ घोटाळा : शिवसेना देणार ‘सेव्ह पार्किंग’चा लढा; संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्नभूखंड लाटले, मात्र वाहनतळ गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:57 IST

 नाशिक : महापालिकेच्या विकास आराखड्यातील वाहनतळासाठी आरक्षित भूखंड मूळमालकाकडून विकसित करण्याच्या योजनेत मोठे भूखंडाचे श्रीखंड काही बिल्डरांनी लाटले आहे. वाहनतळावरील जागांवर व्यापारी संकुले बांधली, परंतु एकतर वाहनतळाच्या जागाच महापालिकेच्या ताब्यात दिल्या नाहीत किंवा त्याचा वापर त्या व्यापारी संकुलांसाठीच होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर कारभाराविरुद्ध आता शिवसेनेने रणश्ािंग फुंकले आहे. संबंधित विकासकांवर ...

ठळक मुद्दे‘समावेशक’ घोटाळा : शिवसेना देणार ‘सेव्ह पार्किंग’चा लढा; संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्नभूखंड लाटले, मात्र वाहनतळ गायब!

 

नाशिक : महापालिकेच्या विकास आराखड्यातील वाहनतळासाठी आरक्षित भूखंड मूळमालकाकडून विकसित करण्याच्या योजनेत मोठे भूखंडाचे श्रीखंड काही बिल्डरांनी लाटले आहे. वाहनतळावरील जागांवर व्यापारी संकुले बांधली, परंतु एकतर वाहनतळाच्या जागाच महापालिकेच्या ताब्यात दिल्या नाहीत किंवा त्याचा वापर त्या व्यापारी संकुलांसाठीच होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर कारभाराविरुद्ध आता शिवसेनेने रणश्ािंग फुंकले आहे. संबंधित विकासकांवर कारवाई करून किमान वाहनतळाच्या जागा तातडीने ताब्यात घ्याव्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.यासंदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेणार असून, त्याचबरोबर सेव्ह पार्किंग अशी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. शहरात सध्या वाहनतळांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेशा जागा उपलब्ध मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने मेकॅनिकल पार्किंग, पझल पार्किंगचा शोध घेतला जात आहे. मात्र स्मार्ट सिटी करीत असताना दुसरीकडे मात्र साधे वाहनतळही उपलब्ध होत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्न बोरस्ते यांनी केला आहे.शहराच्या अगोदरच्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेली ३३ आरक्षणे वादग्रस्त ठरली होती. आरक्षित जागा मूळमालकाकडून विकसित करून घेऊन ही जागा महापालिकेला विनामूल्य मिळावी यासाठी असलेल्या समावेशक आरक्षण विकासाची तरतूद आहे.२८ पैकी फक्त पाच भूखंडांचे भूसंपादनसध्या महापालिकेच्या विकास आराखड्यातील २८ वाहनतळांच्या आरक्षित भूखंडांपैकी पाचच भूखंडांचे भूसंपादन सुरू असून, उर्वरित भूखंड काही एआर अंंतर्गत तर काही टीडीआरने घेण्यात येत आहेत बहुतांशी भूखंडांचे आरक्षण ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने प्रयत्नही सुरू केलेले नाही. महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या भूखंडांच्या भूसंपादनासाठी खर्च करण्यात येतात. परंतु वाहनतळासाठी आरक्षित भूखंड का टाळण्यात येतात, असा प्रश्न करण्यात येणार आहे.