शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आवक घटली; कोथिंबीर तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 01:05 IST

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभावात सुधारणा झालेली आहे. रविवारी बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक ६० टक्केपर्यंत आली होती. लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ३६ रुपये असा बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देनाशिक बाजार समिती : शेतकऱ्यांमध्ये समाधान

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया कोथिंबीर मालाची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजारभावात सुधारणा झालेली आहे. रविवारी बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक ६० टक्केपर्यंत आली होती. लिलावात कोथिंबीर प्रतिजुडीला ३६ रुपये असा बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.हिवाळा सुरू झाल्याने व त्यातच काही ठिकाणच्या भागात शेतमालाला पाणी कमी पडत असल्याने कोथिंबीर मालाची आवक घटत चालल्याने गेल्या आठवड्याभरापासून कोथिंबीर बाजारभावात तेजी निर्माण होत चालल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. शनिवार पाठोपाठ रविवारच्या दिवशीही कोथिंबीर ३६ रुपये शेकडा दराने विक्री झाली. दरात वाढ होणारआगामी कालावधित शेतमालाला लागणारे पाणी कमी पडले, तर बाजारभाव काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.कोथिंबीर पाठोपाठ किरकोळ बाजारात मेथी २०, कांदापात १५ रुपये, शेपू १० व पालक ५ रुपये प्रति जुडी दराने विक्री होत आहे.