शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

गावजेवणात अजूनही जातिनिहाय बसतात पंगती ‘अंनिस’चा आरेाप

By sandeep.bhalerao | Updated: April 22, 2023 18:55 IST

त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टच्या गावजेवणात असा प्रकार घडत असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला.

नाशिक : गावजेवणात एक पंगत विशिष्ट लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी, तर बहुजनांसाठी वेगळी पंगत बसविली जात असल्याचा आरेाप करीत सामाजिक विषमता निर्माण करणारी ही पद्धत बंद करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तहसीलदार आणि पोलिसांकडे करण्यात आली. 

त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टच्या गावजेवणात असा प्रकार घडत असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात जेवणावळीचे आयोजन केले जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक जेवणासाठी येत असतात.

पंगत बसविताना मात्र भेदभाव केला जात असून, एका विशिष्ट जातीचे लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजविले जाते व त्यांची जेवणाची पंगतसुद्धा इतर बहुजन समाजघटकांपासून वेगळी बसविली जाते. महादेवी ट्रस्टकडून भेदाभेद निर्माण करणारा हा प्रकार वर्षांनुवर्षे सुरू असल्याचे ‘अंनिस’च्या निवेदनात म्हटले आहे