शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गावजेवणात अजूनही जातिनिहाय बसतात पंगती ‘अंनिस’चा आरेाप

By sandeep.bhalerao | Updated: April 22, 2023 18:55 IST

त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टच्या गावजेवणात असा प्रकार घडत असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला.

नाशिक : गावजेवणात एक पंगत विशिष्ट लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी, तर बहुजनांसाठी वेगळी पंगत बसविली जात असल्याचा आरेाप करीत सामाजिक विषमता निर्माण करणारी ही पद्धत बंद करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तहसीलदार आणि पोलिसांकडे करण्यात आली. 

त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टच्या गावजेवणात असा प्रकार घडत असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात जेवणावळीचे आयोजन केले जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक जेवणासाठी येत असतात.

पंगत बसविताना मात्र भेदभाव केला जात असून, एका विशिष्ट जातीचे लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजविले जाते व त्यांची जेवणाची पंगतसुद्धा इतर बहुजन समाजघटकांपासून वेगळी बसविली जाते. महादेवी ट्रस्टकडून भेदाभेद निर्माण करणारा हा प्रकार वर्षांनुवर्षे सुरू असल्याचे ‘अंनिस’च्या निवेदनात म्हटले आहे