शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पूढील आठवड्यात दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’

By sandeep.bhalerao | Updated: August 29, 2023 18:45 IST

शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे.

नाशिक : शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नोडल अधिकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अभियान नियोजनाच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. 

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सातत्याने योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक येथे होणार असून, या कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आणताना त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व मालेगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, तसेच अन्य विभागांनी समन्वयाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.