शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पूढील आठवड्यात दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’

By sandeep.bhalerao | Updated: August 29, 2023 18:45 IST

शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे.

नाशिक : शासनामार्फत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नोडल अधिकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अभियान नियोजनाच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. 

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सातत्याने योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक येथे होणार असून, या कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आणताना त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व मालेगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, तसेच अन्य विभागांनी समन्वयाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.