शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रभाव ‘लोकमत’चा...... मुकणे धरणाचा विसर्ग झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 19:10 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून गेल्या मिहनाभरापासुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी बंद करण्यात आला. लोकमतमध्ये छापुन आलेल्या वृत्तानंतर पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता धरणावर येवून सुरु असलेला विसर्ग बंद केला.

ठळक मुद्देउन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याची भीती

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून गेल्या मिहनाभरापासुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी सकाळी बंद करण्यात आला. लोकमतमध्ये छापुन आलेल्या वृत्तानंतर पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता धरणावर येवून सुरु असलेला विसर्ग बंद केला.मूकणे धरणातून १५ नोव्हेंबर पासून ते मंगळवार (दि.११) सकाळ पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलेले होते, त्यामुळे १७१७ द.ल.घ.फू. इतके पाणी प्रवाहीत झाले आहे. हे पाणी वैजापूर एक्सप्रेस कालव्यासाठी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर फक्त ३०१४ द.ल.घ.फू. म्हणजे ४१.६३ इतकेच पाणी धरणात शिल्लक आहे. असे असतांना इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते यांनी ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. मंगळवारी जेंव्हा लोकमतमध्ये हे वृत्त छापुन आले तेंव्हा तात्काळ हे पाणी बंद करण्यात आले.३०१४ द.ल.घ.फू. पाण्यापैकी यावर्षी ४०० दलघफू पाणी नाशिक शहरासाठी राखीव राहणार आह.े तर ६०० द.ल.घ.फू. पाणी हे नदी तिरावरील शेतकºयांसाठी राखीव असणार आहे. आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आणखी एक आवर्तन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे अखेर धरणात फक्त मृत साठाच शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागण्याची भीती वर्तविली जात आहे.