शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

समस्यांकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:49 IST

दिंडोरी : राज्य सरकारने किसान सभेला दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या सहा महिन्यांत विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा राज्य किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर तसेच आमदार जे. पी. गावित यांनी दिला.

ठळक मुद्देकिसन गुजर : किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांचा विजयी मेळावा भारिपसह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्तिप्रदर्शन

दिंडोरी : राज्य सरकारने किसान सभेला दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या सहा महिन्यांत विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा राज्य किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर तसेच आमदार जे. पी. गावित यांनी दिला.दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किसान सभेच्या वतीने आयोजित लॉँग मार्च विजयी मेळाव्याप्रसंगी आमदार जे. पी. गावित अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकºयांचे कर्जमाफी व वनजमिनीचे प्रश्न प्रलंबित असल्याने किसान सभेच्या वतीने लाखोच्या संख्येने नाशिक ते विधानभवन लॉँग मार्च काढण्यात आला. शेतकºयांच्या समस्यांकडे राज्य सरकारने जाणून-बुजून डोळेझाक केली असून, वनजमिनीचे प्रश्न हाताळण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. येत्या सहा महिन्यांत शेतकºयांचे प्रश्न मार्गी न लावल्यास किसान सभेच्या वतीने विधानभवनाला घेराव घालण्यात येईल व लेखी स्वरूपात आदेश सरकारने दिले तर आंदोलन मागे घेण्यात येईल. अन्यथा होणाºया परिणामास शासन जबाबदार राहील, असा इशारा किसान सभेच्या वतीने आमदार जे. पी. गावित यांनी दिला. कार्यक्रमप्रसंगी जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे, अ‍ॅड. दत्तू पाडवी, सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगोडे, तालुका अध्यक्ष देवीदास वाघ, सेक्रेटरी रमेश चौधरी, भारिप जिल्हा सचिव सम्राट पगारे, सदस्य भीमराव गांगुर्डे, प्रमोद निकम, गणेश शार्दूल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाल, निळे झेंडे घेऊन मिरवणूकयावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिंडोरी शहरातून भारिपसह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्तिप्रदर्शन करीत लाल व निळे झेंडे घेऊन मिरवणुकीद्वारे बाजार पटांगण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.