शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

इगतपुरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 17:21 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.

ठळक मुद्दे शेतकर्यांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील भारनियमन कायमचे बंद करून शेतकºयांसाठी दिवसा वीज उपलब्ध करु न देण्यात यावी. भात, सोयाबीन, नागली व इतर पिके पावसाअभावी अक्षरश: करपून गेली असून सदर पिकांचे पंचनामे करुन एकरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच अतिरिक्त भार असलेल्या रोहित्राच्या जागी नवीन रोहित्र बसविण्यात यावे. त्याचप्रमाणे आॅनलाईन उतारे काढणाºया शेतकºयांची होणारी लूट त्विरत थांबविण्यात यावी अशा महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी तहसिलदार वंदना खरमाळे यांना दिले आहे.याप्रसंगी रामकृष्ण बोंबले, भगवान बोराडे, प्रभाकर थोरात, भिमराव बोराडे, बाळकृष्ण नाठे, सुनिल चौधरी, संजय सहाणे, तुकाराम सहाणे, दिलीप सहाणे, तानाजी झाडे, लक्ष्मण मते, शांताराम मते, योगेश हळकुंडे, रामदास सहाणे, बाळू पागेरे, चंद्रशेखर पाटील, बाळासाहेब कुकडे, सखाराम सहाणे, भागवत गुंजाळ आदी शेतकरी उपस्थित होते.