शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

...तर बोगद्याच्या रुंदीकरणासाठी उड्डाणपूलच तोडावा लागेल!

By admin | Updated: August 4, 2015 23:45 IST

पोलीस आयुक्तांचे अजब फंडे : अशक्यप्राय उपाय सुचवून नागरिकांना केले हतबल

नाशिक : इंदिरानगर येथील बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बोगदा रुंदीकरणाचा उपाय सुचविला आहे. रुंदीकरण करणे अशक्य नाही, परंतु व्यवहार्यही नाही. कारण रुंदीकरण करायचे झाले तर उड्डाणपूलच तोडावा लागणार आहे. तज्ज्ञांनीच याबाबत मत व्यक्त केले आहे. त्यामुळे बोगदा खुला न करण्याच्या मानसिकेत असलेल्या आयुक्तांकडून हेतुपूर्वक अशक्यप्राय उपाय सुचवून नागरिकांना हतबल केले जात असल्याचेच चित्र दिसत आहे. मुंबई-आग्रा रोडवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असलेल्या या विक्रमवीर पुलाच्या अडचणींमुळे नागरिक मेताकुटीस आले आहेत. त्यातच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळून गोविंदनगरला जोडणारा उड्डाणपुलाखालील बोगदा हा सध्या वादाचा विषय बनला आहे. दोन भागांना जोडणाऱ्या या बोगद्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलीस आयुक्तांनी अन्य कोणतीही उपाययोजना करण्यापेक्षा वाहतुकीसाठी बोगदा बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठीच त्याचा वापर सुरू ठेवला. त्यामुळे वाहतुकीला मोठा वळण घ्यावा लागत असल्याने इंदिरानगर आणि अन्य भागातील नागरिक त्रस्त आहेत.