शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शास्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास भाताच्या उत्पादनात ४० टक्के वाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:58 IST

नाशिक : पारंपरिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल करून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास रोपही कमी लागते आणि उत्पादनातही सुमारे ४० टक्के वाढ होते.

नाशिक : पारंपरिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल करून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास रोपही कमी लागते आणि उत्पादनातही सुमारे ४० टक्के वाढ होते. भात पिकविणारा शेतकरी हा मुख्यत: आदिवासी असून, त्यांना भात लागवड परवडत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे शास्रोक्त लागवडीचा अभाव.उत्पादनवाढीसाठी डॉ. नारायण सावंत आणि श्रीपाद दप्तरदार यांनी राहुरी व दापोली कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या चारसूत्री भात शेतीचा अवलंब केल्यास निश्चितच भात उत्पादनात वाढ होते. शिवाय रोपही कमी प्रमाणात लागून लागवड खर्चात बचत होते, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी दिली आहे.-------------------------------------१) चारसूत्री पद्धतीत भाताच्या बियाण्याची४० ते ५० टक्केपर्यंत बचत होते. त्याच प्रमाणात रोपे तयार करणे व लावणीचा खर्च कमी होऊ शकतो. रासायनिक खताच्या खर्चातही४४ टक्के पर्यंत बचत होते.२)  तणाचा त्रास कमी होतो त्यामुळे तण काढण्याच्या खर्चात बचत होते. आंतर मशागत करणे सोपे होते. पिकात हवा खेळती राहात असल्यामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.३)  ५० टक्क्यांपर्यंत भाताच्या पेध्याचे वजन वाढते. फुटव्यांच्या संख्येत वाढ होते. ओबीचे वजन वाढते. आशा विविध कारणांमुळे भाताच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के उत्पादन वाढते, असे जकातदार यांनी सांगितले.-----------------प्राप्त परिस्थिती-मध्ये सुधारित जातीच्या मदतीने खताचे योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितपने भाताच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो. उत्पादकता वाढविण्यासाठी चारसूत्री पद्धतीचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. शेतकऱ्यांनी याची अंमलबाजावणी केल्यास पीक वाढेल.- अच्युत जकातदार, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, नाशिक

 

टॅग्स :Nashikनाशिक