शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:18 IST

येवला : पूर्वीचे शिक्षण माणसाला शहाणे करायचे. आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळत नाही. मात्र काही प्रश्नांची उत्तरे अशी काही मजेशीर असतात की, या प्रश्नांचे उत्तर मी शोधलेच का? असा प्रश्न पडतो. मात्र प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं, असे प्रतिपादन गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले.

ठळक मुद्दे सुरेश वैराळकर : प्रागतिक विचार व्याख्यान माला

येवला :पूर्वीचे शिक्षण माणसाला शहाणे करायचे. आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळत नाही. मात्र काही प्रश्नांची उत्तरे अशी काही मजेशीर असतात की, या प्रश्नांचे उत्तर मी शोधलेच का? असा प्रश्न पडतो. मात्र प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं, असे प्रतिपादन गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले.व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, येवला पैठणी साठी जगात प्रसिद्ध आहे. पैठणी साठी कोरडे हवामान लागते. मात्र येवल्यातील वातावरण कोरडे असले तरी, येथील माणसं हृदयात ओलावा ठेवणारी आहेत, असे प्रतिपादन शाहीर, गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. जेव्हा लढाईचा खरा डँका झडायला लागला, तेव्हा जो तो आपल्या तंबूत दडायला लागला या गझल गीताने कार्यक्र माला सुरु वात झाली. आठही गझलकारांनी प्रत्येकी दोन दोन रचना सादर केल्या. या गझलांनी कार्यक्र म उत्तरोत्तर बहरत गेला. समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यापूर्वी ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या भक्ती गीतावर समता प्रतिष्ठान संचिलत मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर केले. यावेळी जेष्ठ नेते अंबादास बनकर, सुरेशकुमार वैराळकर, शरद धनगर, कमलाकर देसले, अमति वाघ, हेमलता पाटील, पुरु षोत्तम चंद्रात्रे, ज्ञानेश पाटील, गौरव आठवले, खालील मोमीन आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून आजच्या कार्यक्र माचे उदघाटन करण्यात आले.यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, गो. तु. पाटील, सुरेश कांबळे, विक्र म गायकवाड , दिलीप कुलकर्णी, अविनाश पाटील, सुधा कोकाटे, पुरु षोत्तम पाटील, सलील कोकाटे, दत्तात्रय चव्हाण, आजीज शेख, आदी उपस्थित होते.प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन शिवाजी भालेराव यांनी केले. सर्व गझलकार पाहुण्यांचा परिचय कवी लक्ष्मण बारहाते यांनी करून दिला. आभार प्रदर्शन निर्मला गुंजाळ यांनी मानले.व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी मनोहर पाचोरे, अजय विभांडीक, मुख्याध्यापक रामनाथ पाटील, पंडित मढवई, दिनकर दाणे, कानिफनाथ मढवई, बाबासाहेब कोकाटे, नवनाथ शिंदे, बी. सी. चव्हाण, भाऊसाहेब मगर आदि परिश्रम घेत आहे.