शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

क्रोधावर नियंत्रण मिळविण्यासाठी नम्रता आवश्यक : आशादिदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:11 IST

आपल्यातील नम्र भाव धारण करून जर आपण कार्यात आलो तर ते उत्तम अधिशासनासाठीचे उत्तम उदाहरण असेल. क्रोधावर नियत्रंण मिळवायचे असेल तर आपल्यामध्ये नम्रता महत्वाची आहे

ठळक मुद्देपूर्वग्रह दूषित भावनेने आपण कोणाला भेटलो तर आपण सुशासन करूच शकत नाहीविसरा व माफ करा हे तत्व अवलंबून आपण सुशासन साकारू शकतो

नाशिक : आपल्यातील नम्र भाव धारण करून जर आपण कार्यात आलो तर ते उत्तम अधिशासनासाठीचे उत्तम उदाहरण असेल. क्रोधावर नियत्रंण मिळवायचे असेल तर आपल्यामध्ये नम्रता महत्वाची आहे. अध्यात्म आपणास जसे शिकविते तशी वर्तणूक आपण इतरांना देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन दिल्ली येथील ब्रम्हाकुमारी संस्थेच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रम्हकुमारी आशादिदी यांनी केले.      प्रजापिता ब्रम्हाकुमारी विद्यालय, नाशिक यांच्या वतीने ‘उत्तम अधिशासनासाठी स्वशासन’ याविषयावर शनिवारी (दि.२५) कुर्तकोटी सभागृह येथे एकदिवशीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशादिदी अशा म्हणाल्या की, पूर्वग्रह दूषित भावनेने आपण कोणाला भेटलो तर आपण सुशासन करूच शकत नाही, पूर्वग्रह हा सुशासनाचा शत्रूच आहे. विसरा व माफ करा हे तत्व अवलंबून आपण सुशासन साकारू शकतो. कोणी अधिकारी जर गर्व सहित आपल्या आसनावर बसला तर तो व्यक्ती कधीच सुशासन करू शकत नाही. नम्रचित्त व आपुलकीची भावना चांगल्या प्रशासनाचा आदर्श निर्माण करू शकते, असे सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकAdhyatmikआध्यात्मिकYashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ