शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:43 IST

कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळवण : शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. वीज खंडीत झाल्यास शेतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीबेज परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून वीज पुरवठा तोडल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नवीबेज येथे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन आंबेडकर, अभियंता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांसमवेत बैठक झाली. कंपनीने वीज बिल वसुली नावाखाली वीजतोडणी सुरू केली असून त्याचे पडसाद उमटले. वीजबिलाची थकबाकी आहे. त्यासाठी कंपनीचे कर्मचारी थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. याचा परिणाम शेतीवर होत आहे.त्यामुळे नियमित वीज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्यास जबाबदार धरण्यात येऊन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा माजी सरपंच चंद्रकांत पवार यांनी दिला.पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत न करता सुरळीत करण्याची मागणी देविदास पवार, कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष घन:श्याम पवार यांनी केली. वीजतोडणीची मोहिम केली जात असल्याने मुकी जनावरे तहानाने व्याकूळ होऊ लागली आहेत . त्यामुळे वीज खंडीत करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून झाली. अशोक पवार, प्रभाकर निकम, चंद्रकांत पवार, विनोद खैरनार, पोपट पवार, साहेबराव पवार, प्रकाश खैरनार, नरेंद्र वाघ, सतीश निकम, प्रवीण महाजन, प्रवीण गांगुर्डे, प्रभाकर पवार, समाधान पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीgram panchayatग्राम पंचायत