शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कांदा भाववाढीमुळे बजेट कसे कोलमडते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:14 IST

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देदेवळा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रि या

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.गतवर्षी दुष्काळामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. पावसाला उशीर झाल्यामुळे खरीप पीकांच्या लागवडीला उशीर झाला. यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीला देखील उशीर होऊन कांदा पीकाला अंतिम टप्प्यात पाणी देतांना पाणीटंचाई निर्माण होउन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला कांदा अनेक शेतकºयांना सोडून द्यावा लागला व शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.गतवर्षी कांदा लागवडीसाठी व काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परवडत नसतांना देखील नाईलाजाने इतर तालुक्यातून मजूर आणावे लागल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. हया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे देण्यासाठी कांद्याचे दर कोसळलेले असतांना तोटा खाऊन अनेक शेतकºयांना कांदे विकावे लागले होते.मजूर टंचाईमुळे शेतातून कांदा वेळेवर काढला गेला नाही. त्यातच वाढलेल्या उष्णतामानाचा परीणाम होउन चाळीत साठवलेला कांदा बºयाच प्रमाणात खराब झाला आहे. चाळीत साठवलेला कांदा सडल्यामुळे व वजनात येणारी घट यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होते.गत दोन वर्षांपासून कांदा पीकात नुकसान सहन करणाºया शेतकºयांना चालू वर्षी दोन पैसे पदरात पडून थोडीफार मागील नुकसानाची भरपाई होत आहे.हि बाब शहरातील नागरीकांनी समजून घ्यावी. कांद्याचे भाव कोसळतात त्या वेळी हया शेतकºयांवर काय अरीष्ट येते याचा कोणी विचार करत नाही, अशी भावना बंडू अहेर या कांदा उत्पादक शेतकºयाने व्यक्त केली आहे.केवळ शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून सरकार कांदा दरावर नियंत्रण ठेवते. कांदा दर वाढू नये म्हणून निर्यात धोरणात धरसोड वत्तीचे परीणाम शेतकºयांना सातत्याने भोगावे लागत आहेत.अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकºयांचे भविष्य निसर्ग व सरकारी यंत्रणा यांच्या लहरीपणावर अवलंबून असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.