शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कांदा भाववाढीमुळे बजेट कसे कोलमडते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:14 IST

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देदेवळा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रि या

देवळा : कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावामुळे शहरी नागरीकांचे नेमके आर्थिक बजेट कसे कोलमडते? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.गतवर्षी दुष्काळामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. पावसाला उशीर झाल्यामुळे खरीप पीकांच्या लागवडीला उशीर झाला. यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीला देखील उशीर होऊन कांदा पीकाला अंतिम टप्प्यात पाणी देतांना पाणीटंचाई निर्माण होउन पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला कांदा अनेक शेतकºयांना सोडून द्यावा लागला व शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.गतवर्षी कांदा लागवडीसाठी व काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने परवडत नसतांना देखील नाईलाजाने इतर तालुक्यातून मजूर आणावे लागल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. हया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे देण्यासाठी कांद्याचे दर कोसळलेले असतांना तोटा खाऊन अनेक शेतकºयांना कांदे विकावे लागले होते.मजूर टंचाईमुळे शेतातून कांदा वेळेवर काढला गेला नाही. त्यातच वाढलेल्या उष्णतामानाचा परीणाम होउन चाळीत साठवलेला कांदा बºयाच प्रमाणात खराब झाला आहे. चाळीत साठवलेला कांदा सडल्यामुळे व वजनात येणारी घट यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होते.गत दोन वर्षांपासून कांदा पीकात नुकसान सहन करणाºया शेतकºयांना चालू वर्षी दोन पैसे पदरात पडून थोडीफार मागील नुकसानाची भरपाई होत आहे.हि बाब शहरातील नागरीकांनी समजून घ्यावी. कांद्याचे भाव कोसळतात त्या वेळी हया शेतकºयांवर काय अरीष्ट येते याचा कोणी विचार करत नाही, अशी भावना बंडू अहेर या कांदा उत्पादक शेतकºयाने व्यक्त केली आहे.केवळ शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून सरकार कांदा दरावर नियंत्रण ठेवते. कांदा दर वाढू नये म्हणून निर्यात धोरणात धरसोड वत्तीचे परीणाम शेतकºयांना सातत्याने भोगावे लागत आहेत.अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकºयांचे भविष्य निसर्ग व सरकारी यंत्रणा यांच्या लहरीपणावर अवलंबून असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.