शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे येथील दोन शेतमजुरांची घरे जळून खाक

By admin | Updated: April 30, 2015 23:34 IST

एकलहरे येथील दोन शेतमजुरांची घरे जळून खाक

कळवण : येथून जवळच असलेल्या एकलहरे येथील दोन शेतमजुरांच्या घराला दुपारी लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. शेतमजूर बापू हिरामण माळी, सयाजी हिरामण माळी यांचे एक लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.एकलहरे गावात बापू माळी व सयाजी माळी यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच विष्णू बोरसे, प्रवीण बोरसे, भिका बोरसे, प्रवीण गांगुर्डे, मनोहर बोरसे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यामध्ये यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, बाजरी, गहू, तांदूळ आदि जळून खाक झाले. त्याशिवाय घरात एका डब्यातील बापू माळी यांची चार हजार रुपये, तर सयाजी माळी यांचे सहा हजार रु पये जळून खाक झाले आहे, तसेच शाळेचे कागदपत्र, रेशनकार्ड असे एकूण दोन्ही शेतमजुराचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेतमजुरांचा संसार उघड्यावर आला आहे. नुकसानग्रस्त शेतमजुरांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. यावेळी तलाठी हिरे व ग्रामसेवक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . ( वार्ताहर)