शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

एकलहरे येथील दोन शेतमजुरांची घरे जळून खाक

By admin | Updated: April 30, 2015 23:34 IST

एकलहरे येथील दोन शेतमजुरांची घरे जळून खाक

कळवण : येथून जवळच असलेल्या एकलहरे येथील दोन शेतमजुरांच्या घराला दुपारी लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. शेतमजूर बापू हिरामण माळी, सयाजी हिरामण माळी यांचे एक लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.एकलहरे गावात बापू माळी व सयाजी माळी यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच विष्णू बोरसे, प्रवीण बोरसे, भिका बोरसे, प्रवीण गांगुर्डे, मनोहर बोरसे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यामध्ये यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, बाजरी, गहू, तांदूळ आदि जळून खाक झाले. त्याशिवाय घरात एका डब्यातील बापू माळी यांची चार हजार रुपये, तर सयाजी माळी यांचे सहा हजार रु पये जळून खाक झाले आहे, तसेच शाळेचे कागदपत्र, रेशनकार्ड असे एकूण दोन्ही शेतमजुराचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेतमजुरांचा संसार उघड्यावर आला आहे. नुकसानग्रस्त शेतमजुरांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. यावेळी तलाठी हिरे व ग्रामसेवक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . ( वार्ताहर)