शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

द्राक्षपंढरीत शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 19:14 IST

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. द्राक्षपंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्ष पिकाच्या भावात कमालीची घसरण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देकोसळते भाव : उत्पादन खर्च भरून निघणेही कठीण

पिंपळगाव/वनसगाव : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. द्राक्षपंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्ष पिकाच्या भावात कमालीची घसरण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. भाव घसरल्याने वर्षातून एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षे अवघ्या २० ते २५ रु पये, तर लोकल १० ते १५ रु पये किलो यादराने विक्र ी होत असल्याने कांद्यासारखाच द्राक्षाने वांधा केला आहे.नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना युरोपीय देशात सर्वाधिक मागणी असते. शिवाय पाकिस्तान,बांगलादेश, नेपाळ, चीन या देशात निर्यात होतात. उत्तर भारतातील अनेक राज्यांत नाशिकच्या द्राक्षांना मागणी असते. द्राक्षलागवडीचा खर्च हा एकरी किमान चार ते पाच लाख रु पये असल्याने मोठे भांडवल खर्च करून पीक उभे करावे लागते.नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेली अनेक फसवी औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकविणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान ८० ते ९० व लोकल द्राक्षाला ४५ ते ५० रु पये भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडते.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र