शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धुक्यामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:38 IST

शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्यांच्या चिंतेत आणखी पर पडली आहे.

ठळक मुद्देपिके वाचिवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा

पाटोदा : तालुक्यातील शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्यांच्या चिंतेत आणखी पर पडली आहे.पाटोदा परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटे पडलेले दाट धुके तसेच थंडी व दविबंदूमुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकर्यांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष पिकांवर डावणी व भुरी तसेच कांदा पिकावर करपा आणि मावा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पिके जगविण्यासाठी बुरशीनाशके फवारणी करून महागडी औषधे आणून पिके वाचिवण्याचा आटापिटा शेतकर्यांचा सुरू आहे. उत्पन्न मिळण्याऐवजी शेतकर्याला नुकसानीलाच सामोरे जावे लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांनी अतिक्र मण केले आहे. रोग आटोक्यात आणण्यासाठी पिकांवर महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली आहे.द्राक्ष पिकावर अळीचा प्रादुर्भावपाटोदा परिसरात पहाटे तीन वाजेपासून दुपारी बारा-साडे बारा वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणात धुके तसेच थंडी व दविबंदू पडल्यामुळे द्राक्ष व कांदा या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच द्राक्ष पिकावर अळीचाही मोठा प्रादुर्भाव झाला आहे. एक संकट दूर करेपर्यंत दुसरे संकट त्याच्यासमोर उभे राहत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती