शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

धुक्यामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:38 IST

शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्यांच्या चिंतेत आणखी पर पडली आहे.

ठळक मुद्देपिके वाचिवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा

पाटोदा : तालुक्यातील शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्यांच्या चिंतेत आणखी पर पडली आहे.पाटोदा परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटे पडलेले दाट धुके तसेच थंडी व दविबंदूमुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकर्यांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष पिकांवर डावणी व भुरी तसेच कांदा पिकावर करपा आणि मावा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पिके जगविण्यासाठी बुरशीनाशके फवारणी करून महागडी औषधे आणून पिके वाचिवण्याचा आटापिटा शेतकर्यांचा सुरू आहे. उत्पन्न मिळण्याऐवजी शेतकर्याला नुकसानीलाच सामोरे जावे लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांनी अतिक्र मण केले आहे. रोग आटोक्यात आणण्यासाठी पिकांवर महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली आहे.द्राक्ष पिकावर अळीचा प्रादुर्भावपाटोदा परिसरात पहाटे तीन वाजेपासून दुपारी बारा-साडे बारा वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणात धुके तसेच थंडी व दविबंदू पडल्यामुळे द्राक्ष व कांदा या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच द्राक्ष पिकावर अळीचाही मोठा प्रादुर्भाव झाला आहे. एक संकट दूर करेपर्यंत दुसरे संकट त्याच्यासमोर उभे राहत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती