शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खोऱ्यात हुडहुडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:20 IST

नायगाव - गेल्या दोन दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाल्याने नायगावकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनपासून सुयदर्शन होत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नायगाव - गेल्या दोन दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाल्याने नायगावकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनपासून सुयदर्शन होत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या महिनाभरापासुन ढगाळ हवामान असल्यामुळे शेती पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन हुडहुडी भरविणा-या थंडीचे आगमन झाले आहे.सकाळ-संध्याकाळी वाजणा-या थंडीच्या प्रमाणात दोन दिवसांपासून वाढ झाली आहे.त्यामुळे दिवसभर नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीचा जरी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरी रब्बीच्या पिकांना ही थंडी लाभदायक ठरत आहे.ढगाळ हवामानात कोमाजलेले कांदा, गव्हू, हरभरा, तुर, टमाटा आदीसह रब्बीचे सर्वच पीक सध्या तरारली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या औषधांचा खर्च व मेहनत वाचण्यास मदत होत असल्याने येणार्या मिहनाभरात थंडीचे प्रमाण टिकून रहावी अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. दरम्यान, अचानक वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे नायगाव खो-यातील नागरिकांना हुडहुडी भरणा-या थंडीचा सामना करावा करावा लागत आहे.त्यातच सुर्य दर्शन होत नसल्याने सर्वच दैनंदिन कामे कासव गतीने होत आहे.या थंडीच्या वातावरणामुळे खो-यातील जनिजवन विस्कळीत झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक