शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

निसर्गप्रेमी पोलिसांच्या कामाला गृहमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:09 IST

कळवण : दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना नांदुरी येथील कळवण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गवळी व निसर्गप्रेमीसौजन्य ग्रुप यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा विधायक उपक्रम राबवला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतांनाच पोलिसांनी निसर्ग जोपासण्यासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकाचा विषय ठरले असुन कळवण पोलिस स्टेशनसह गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.

ठळक मुद्देनांदुरी घाटात पर्यावरण संवर्धन अन् वृक्षलागवडीने परीसराचा कायापालट

मनोज देवरेकळवण : दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना नांदुरी येथील कळवण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गवळी व निसर्गप्रेमीसौजन्य ग्रुप यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा विधायक उपक्रम राबवला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतांनाच पोलिसांनी निसर्ग जोपासण्यासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकाचा विषय ठरले असुन कळवण पोलिस स्टेशनसह गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपिठ असलेल्या सप्तशृंगीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातुन मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सप्तशृंग गडाच्या परिसरात विविध औषधी वनस्पती असुन या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. नांदुरी येथील पोलिस कर्मचारी योगेश गवळी यांच्या संकल्पनेतुन नांदुरीचा निसर्गप्रेमी सौजन्य ग्रुप व कळवण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तशृंग घाट ते नांदुरी नाक्यापर्यंत तसेच सप्तशृंग गडावर सुमारे एक हजार हून अधिक वृक्ष लावण्यात आले असुन त्यांची परिपुर्ण काळजी घेतली जात आहे.गवळी यांच्या या उपक्रमाची दखल घेत गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाऊंटवर गवळी यांचे कौतुक केले आहे. त्यात त्यांनी गवळी यांचे कौतुक करत कळवण पोलिसांनी सामाजिक जाणिवेतून केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. वृक्ष ही निसर्गाची अतिशय मौल्यवान संपत्ती असून आपण सर्व जण मिळून त्यांचे संवर्धन करूया असे आवाहनही देशमुख यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केले आहे.दोन वर्षात हजाराहून अधिक वृक्ष लागवडदोन वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंग गड घाटात पाचशे ते सहाशे,गडावर पाचशे विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहेत. नांदुरी येथील तेरा महिला बचत गट तर सादडविहिर येथील सहा महिला बचत गटातील प्रत्येक महिलेला पाच असे एक हजार झाडे रोपण व संगोपनासाठी दिली आहेत.सुरवातीपासुनच निसर्गाशी जुळलेली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन कौतुक केले यामुळे अतिशय आनंद झाला असून निश्चितपणे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.- योगेश गवळी, पोलिस कॉन्स्टेबल.

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिक