शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कळवण शहरातील शाळांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:37 IST

कळवण - करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये दि.३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतालुका पातळीवरील शाळा बंद राहतील. मात्र, ग्रामीण भागातील शाळा सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे शाळा, महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र लांबणार आहे.

राज्यात करोना च्या रु ग्णांची संख्या वाढली आहे.शिवाय मानूर येथे संशयीत रु ग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून राज्यसरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. आघाडी सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेत शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या. मात्र, दहावी, बारावी आणि महाविद्यालयांच्या परीक्षा त्याचवेळेपत्रकानुसार सुरू राहणार आहेत.या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापनांमध्ये काहीसा संभ्रम होता. शासन निर्णयाप्रमाणे तालुका पातळीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे .