शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात अतिवृष्टी; बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:50 IST

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आगमन झाले असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाण्यात शनिवारी सकाळी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील मोहपाडा येथील भिसोंडी नदीच्या पाण्यात मोतीराम सखा धूम (४५) या शेतकºयाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याच नदीतून मार्गक्रमण करणाºया दोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले आहे.

ठळक मुद्देदोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आगमन झाले असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाण्यात शनिवारी सकाळी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील मोहपाडा येथील भिसोंडी नदीच्या पाण्यात मोतीराम सखा धूम (४५) या शेतकºयाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याच नदीतून मार्गक्रमण करणाºया दोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले आहे.शनिवारी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुरगाणा तालुक्यात सरासरी १४१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जणूकाही ढगफुटी झाल्याच्या आविर्भावात धो धो कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, दुपारी मोहपाडा- खुंटविहीर या रस्त्यावरील भिसोंडी नदीला पूर आल्याने या नदीचा पूल पार करून किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडलेले मोतीराम सखा धूम (४५) हे पुलावरून जात असताना अचानक पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. त्यांच्या पाठोपाठ दोघे दुचाकीस्वार पूल पार करीत असताना त्यांनाही दुचाकीसह पाण्याने ओढून नेले. सदरची बाब गावकºयांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेऊन दोघांना वाचविले, परंतु मोतीराम धूम हे पाण्याच्या प्रवाहात दूर वाहून गेल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाचशे मीटर अंतरावर सापडला.जिल्ह्णात शनिवारी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. विशेष करून पेठ, दिंडोरी, सुरगाणा व कळवण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. दिंडोरी तालुक्यातील ननाशी, कोशिंबे, वणी परिसरातही तुफान पाऊस झाला. चांदवड, देवळा, बागलाण तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.तलावात बुडून मृत्यूनिफाड तालुुक्यातील गोरठाण येथे शेळीपालन करणारे उमाकांत सुकदेव मोरे हा ६६ वर्षीय इसम साठवण तलावात बुडून मरण पावला आहे. शुक्रवारी मोरे हे दुपारी एक वाजता दगू मुरलीधर ढोमसे यांच्या गट नंबर १०६ मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी तलावात तोल गेल्याने ते बुडून मरण पावले.