शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पंचवटीला सर्वाधिक सत्तापदांचे झुकते माप

By admin | Updated: January 20, 2017 23:46 IST

चार महापौर, पाच सभापती : तरीही विकासाची तहान कायम

संदीप झिरवाळ : पंचवटीकधी शिवसेना, तर कधी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी विभागात आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाने आपली राजकीय पकड मजबूत ठेवलेली नाही दरवेळेसच ‘नवा गडी नवे राज्य’ अशीच काहीशी महती पंचवटीच्या बाबतीत ठरली आहे. पंचवटीला सर्वाधिक सत्तापदांचे झुकते माप मिळूनही पंचवटी तहानलेली तर आहेच शिवाय विकासाची तहान अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.  कधी अपक्ष, तर कधी कॉँग्रेस आणि नंतर भाजपा व सध्या मनसे पक्षाचा महापौर मिळालाच, शिवाय भाजपाला व अपक्ष सदस्यांना एकदा उपमहापौराची संधीही मिळाली. कॉँगे्रस, अपक्ष, शिवसेना, मनसे, या पक्षांचे नगरसेवक स्थायी समितीचे सभापती झाले खरे, परंतु विकास पाहिजे तसा झाला नाहीच अन्् मोठ्या प्रकल्पांची निर्मितीही झाली नाही. दरवेळेस महापालिका निवडणुकीत वचननामे काढले त्याप्रमाणे आश्वासनांची पूर्ती झालीच नसल्याचे मतदार बोलून दाखवित आहे. तब्बल १२ वेळा पालिकेतील महत्त्वाचे पद उपभोगण्याची संधी मिळाल्यानंतरही विभागाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही, असे म्हटले तर वावगे ठरू नये.  पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, घरकुल योजना, पंडित पलुस्कर सभागृह, महापालिकेचे विभागीय क्रीडा संकुल, स्व. श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव, सावरकर स्मारक यांसारखे प्रकल्प उभे राहिले. क्रीडा संकुलाचा ताबा विभागीय क्रीडा समितीने घेतला आहे. आडगाव नाक्यावर उभारलेले सावरकर स्मारकाचे रेंगाळलेले काम व नंतर लोकार्पण वर्चस्व व श्रेयवादाचा विषय ठरला. गोदावरी नदीपात्रात बसविलेला फिल्टरेशन प्लांटही कालांतराने दिसेनासा झाला. इंदिरा गांधी रुग्णालयातही अद्ययावत तपासणी यंत्र, सोनोग्राफी यंत्र यांची वानवा असल्याने महिलांची गैरसोय निर्माण होते.