शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१ एप्रिलपासून राज्यात  नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:36 IST

येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे.

पंचवटी : येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे.कंपनीने वितरकांमार्फत वाहनधारकांना नंबर प्लेट द्याव्या लागणार आहेत. नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविण्याची अंमलबजावणी होणार असली तरी जुन्या वाहनांबाबत कायदा तयार असून, निर्णयदेखील झाला असला तरी त्याबाबत वितरक किंवा पुरवठादार नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर रजिस्ट्रेशन नंबर व्यतिरिक्त कायमस्वरूपी नंबर तसेच होलोग्राम व आयएनडी असे लिहिलेले असणार आहे. नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न केला तर प्लेट तुटेल व बाजारात तशी प्लेटही उपलब्ध होणार नाही. वाहनधारकांना अपघात झाल्यानंतर किंवा कोणी वाहनाची चोरी करताना नंबर प्लेट तुटल्यावर पुन्हा कंपनी किंवा वितरकाशी संपर्क साधावा लागणार आहे.नागरिक संभ्रमातयेत्या १ एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादकांकडून दिली जाणार असली तरी जुन्या वाहनांसाठी अशाप्रकारची नंबर प्लेट देण्याबाबतची कुठलीही उपाययोजना सध्या तरी अस्तित्वात नाही. जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत कुठलीही अधिसूचना अद्याप जारी झाली नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक