शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

जिल्ह्यात सतरा वर्षांतील उच्चांकी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:28 IST

सतरा वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, पहिल्यांदाच आत्महत्या करणाºया शेतकºयाची संख्या ८८वर पोहोचली आहे. यंदा मालेगाव तालुक्यातील शेतकºयांनी सर्वाधिक जीवनयात्रा संपविली आहे.

नाशिक : सतरा वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, पहिल्यांदाच आत्महत्या करणाºया शेतकºयाची संख्या ८८वर पोहोचली आहे. यंदा मालेगाव तालुक्यातील शेतकºयांनी सर्वाधिक जीवनयात्रा संपविली आहे.कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांचे आत्महत्येचे प्रमाण यंदाही कायम असून, गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण वर्षभरात ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा चांगला पाऊस झाल्याने तसेच राज्य सरकारनेही शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या होणार नाही, असा अंदाज बांधला जात असतानाच जानेवारी महिन्यापासूनच आत्महत्यांचे दृष्टचक्र सुरू झाले. जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी आठ ते नऊ शेतकºयांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या नऊ महिन्यांत कायम राहिले. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील पोपट धोंडीराम चव्हाण (५१) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली, तर कळवण तालुक्यातील तिºहळ बु. येथील राजेंद्र धनराज बागुल (२५) या तरुण शेतकºयानेही विषारी औषध घेऊन जीवनयात्रा घोषित केली. त्यामुळे जिल्ह्यातील आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८८ इतकी झाली आहे. गेल्या सतरा वर्षांत म्हणजेच २००१ ते २०१७ या कालावधीत यंदा सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.