शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

हरणबारी ,केळझरचे पाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:46 IST

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ​​​​​​​शेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रि याशेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर केले आहे.हरणबारी मध्यम प्रकल्पातील शिल्लक पाणी साठ्यापैकी ५०० दशलक्ष घनफूट पाणी तर केळझरच्या शिल्लक पाणी साठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरिक्षत करण्यात आलेले आहे.दरम्यान उर्वरित पाणी साठ्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनी अत्यंत चुकीचे नियोजन केले आहे.यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.यापूर्वी हरणबारी धरणातून दरवर्षी दोन आवर्तन रब्बीसाठी दिले जात होते.त्यामध्ये अडीचशे ते दोनशे ऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याचे एक आवर्तन दिले जात .यंदा मात्र डिसेंबर महिन्यातच शिल्लक पाण्यापैकी २० तारखेला ५४६ आणि पुढील दहा दिवसात १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन लोकप्रतिनिधी आण िसंबधित अधिकाºयांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेले आहे.मात्र हे नियोजन अत्यंत घातक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सांगितले. इतक्या मोठ्याप्रमाणात पाण्याचे पहिले आवर्तन सोडणे म्हणजे पाण्याची नासाडी आहे.यामुळे मोसम खोर्यातील शेती उद्ध्वस्त होईल .एक पाण्यावर रब्बीचे पिक तरी येईल का असा सवाल पगार यांनी उपस्थितीत केला आहे.याचा विचार करून संबधित विभागाने ६४६ दशलक्ष घनफूट शिल्लक पाण्याचे नव्याने नियोजन करून डिसेंबर अखेरीस एक व फेब्रुवारी महिन्याच्या पिहल्या आठवड्यात अशी दोन आवर्तने द्यावीत अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा पगार यांनी दिला आहे.पगार यांच्या भूमिकेमुळे हरणबारीचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक