शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

हरणबारी ,केळझरचे पाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:46 IST

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ​​​​​​​शेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रि याशेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर केले आहे.हरणबारी मध्यम प्रकल्पातील शिल्लक पाणी साठ्यापैकी ५०० दशलक्ष घनफूट पाणी तर केळझरच्या शिल्लक पाणी साठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरिक्षत करण्यात आलेले आहे.दरम्यान उर्वरित पाणी साठ्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनी अत्यंत चुकीचे नियोजन केले आहे.यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.यापूर्वी हरणबारी धरणातून दरवर्षी दोन आवर्तन रब्बीसाठी दिले जात होते.त्यामध्ये अडीचशे ते दोनशे ऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याचे एक आवर्तन दिले जात .यंदा मात्र डिसेंबर महिन्यातच शिल्लक पाण्यापैकी २० तारखेला ५४६ आणि पुढील दहा दिवसात १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन लोकप्रतिनिधी आण िसंबधित अधिकाºयांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेले आहे.मात्र हे नियोजन अत्यंत घातक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सांगितले. इतक्या मोठ्याप्रमाणात पाण्याचे पहिले आवर्तन सोडणे म्हणजे पाण्याची नासाडी आहे.यामुळे मोसम खोर्यातील शेती उद्ध्वस्त होईल .एक पाण्यावर रब्बीचे पिक तरी येईल का असा सवाल पगार यांनी उपस्थितीत केला आहे.याचा विचार करून संबधित विभागाने ६४६ दशलक्ष घनफूट शिल्लक पाण्याचे नव्याने नियोजन करून डिसेंबर अखेरीस एक व फेब्रुवारी महिन्याच्या पिहल्या आठवड्यात अशी दोन आवर्तने द्यावीत अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा पगार यांनी दिला आहे.पगार यांच्या भूमिकेमुळे हरणबारीचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक