शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी ,केळझरचे पाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:46 IST

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ​​​​​​​शेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रि याशेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर केले आहे.हरणबारी मध्यम प्रकल्पातील शिल्लक पाणी साठ्यापैकी ५०० दशलक्ष घनफूट पाणी तर केळझरच्या शिल्लक पाणी साठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरिक्षत करण्यात आलेले आहे.दरम्यान उर्वरित पाणी साठ्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनी अत्यंत चुकीचे नियोजन केले आहे.यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.यापूर्वी हरणबारी धरणातून दरवर्षी दोन आवर्तन रब्बीसाठी दिले जात होते.त्यामध्ये अडीचशे ते दोनशे ऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याचे एक आवर्तन दिले जात .यंदा मात्र डिसेंबर महिन्यातच शिल्लक पाण्यापैकी २० तारखेला ५४६ आणि पुढील दहा दिवसात १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन लोकप्रतिनिधी आण िसंबधित अधिकाºयांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेले आहे.मात्र हे नियोजन अत्यंत घातक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सांगितले. इतक्या मोठ्याप्रमाणात पाण्याचे पहिले आवर्तन सोडणे म्हणजे पाण्याची नासाडी आहे.यामुळे मोसम खोर्यातील शेती उद्ध्वस्त होईल .एक पाण्यावर रब्बीचे पिक तरी येईल का असा सवाल पगार यांनी उपस्थितीत केला आहे.याचा विचार करून संबधित विभागाने ६४६ दशलक्ष घनफूट शिल्लक पाण्याचे नव्याने नियोजन करून डिसेंबर अखेरीस एक व फेब्रुवारी महिन्याच्या पिहल्या आठवड्यात अशी दोन आवर्तने द्यावीत अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा पगार यांनी दिला आहे.पगार यांच्या भूमिकेमुळे हरणबारीचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक