शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आघार-ढवळेश्वर ग्रामपंचायतीला मदत

By admin | Updated: April 7, 2016 23:55 IST

साई दूध गिरणा संघ : प्रत्येकी अकरा हजारांचे योगदानं

 मालेगाव : तालुक्यात साई गिरणा दूध संघाच्या वतीने आघार बुद्रुक व ढवळेश्वर दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी अकरा हजार रूपये कर स्वरूपात देऊन सन २०१६-१७ चा विक्रीकर माफ करण्यात येऊन शेतकरी व विक्रेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मालेगाव शेतकी संघाचे अध्यक्ष समाधान हिरे यांनी सांगितले.कधी अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिक होरपळत आहेत. अशा बिकट संकटांना तोंड देण्यासाठी अनेक संस्था झटत आहेत.याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक व ढवळेश्वर ही दुष्काळग्रस्त गावेही या समस्यांना तोंड देत आहेत. यासाठी या गावांतील आठवडे बाजाराचा लिलाव न होऊ देता आणि आठवडे बाजाराला येणारे विक्रेते हे शेतकरी बांधव आहेत या भावनेतून दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शेतकरी, विक्रेत्यांना त्याची झळ बसू नये तसेच ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाला देखील अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मालेगाव तालुका शेतकी संघाचे अध्यक्ष समाधान हिरे यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाने व्यापार वाढीस उत्तेजन मिळत आहे व संपूर्ण तालुक्यातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. (वा. प्र.)