शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

येवला तालुक्यात झाले मुलीच्या जन्माचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:50 IST

येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्साहात मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देयावेळी भजन, ह.भ.प.अण्णासाहेब गायकवाड यांच्या कीर्तनाचे आयोजन

येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले.विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्साहात मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवत्ती तशी या समाजात जुनीच आहे. मुलगा जन्माला आला म्हणजे पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आल्यास चेहरा वाकडा केला जातो. ही आपल्या स्त्रीकडे बघण्याची विसंगत दृष्टीच आता आपल्याला पश्चात्ताप करायला लावत आहे. या सर्व गोष्टीला शेळके अपवाद ठरले आहे. आपणच मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असे शेळके यांनी सांगितले.यावेळी भजन, ह.भ.प.अण्णासाहेब गायकवाड यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आल होते. मुलगी झाल्याच्या आनंद सोहळ्याप्रसंगी धारासिंग गायकवाड, भगवान गायकवाड, चांगदेव गायकवाड, रवींद्र महाले, भगवान भोसले, सुधाकर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, दादासाहेब गायकवाड, माधव सोनवणे, नारायण गायकवाड, हरिदास पवार, गोरख गायकवाड, गोविंद गायकवाड, आबासाहेब सोनवणे, विजय सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, लता शेळके, अंर्जना शेळके, रत्ना शिंदे, विठ्ठल शेळके आदी सहभागी झाले होते.