शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:40 IST

मानोरी : येवला तालुक्यात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असून खरीप हंगामातील मका , सोयाबीन , कपाशी पिकांच्या मशागतीला वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

मानोरी : येवला तालुक्यात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असून खरीप हंगामातील मका , सोयाबीन , कपाशी पिकांच्या मशागतीला वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.येवला तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कमी मशागत म्हणून मक्याचे पीक घेत असून विक्र मी उत्पादन आण िजनावरांचा मुख्य चारा म्हणून देखील मक्याचा वापर करत असतात.मात्र यंदा लष्करी अळी मुळे मक्याला पोटच्या पोरावानी सांभाळ करण्याची वेळ शेतकरी वर्गवार आली असून वीस ते बावीस दिवसाच्या मक्याला हजारो रु पये खर्च करण्याची नामुष्की शेतकरी वर्गावर ओढावली असून उत्पादन आण िजनावरांना चारा देखील मिळतो का नाही याची शाश्वती शेतकर्यांना राहिलेली नाही.मृग नक्षत्रापूर्वी मान्सून पूर्व पावसाने शेती मशागतीच्या कामांना यंदा वेळेत सुरु वात झाली होती.जून मिहना समाप्ती नंतर मानोरी , देशमाने , मुखेड फाटा , जळगाव नेउर , पिंपळगाव लेप परिसरात मुसळधार पाउस झाला होता आण ियाच पावसाच्या भरवश्यावर केलेली मका , सोयाबीन ची लागवड शेतकर्याना फायदेशीर ठरली आहे.यंदा पाउस वेळेत पडत असून उन्हामुळे पाच ते सहा दिवसापूर्वी मका , सोयाबीन पिकाची कोवळे शेंडे सुकण्यास सुरु वात झाली असल्याने शेतकरी काहीसा हिरावला होता.परंतु शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.या पावसामुळे मका , सोयाबीन , कपाशी पुन्हा हिरवीगार आणि टवटवीत झाल्याआहेत.रविवार पासून मक्याला युरिया , खादि टाकण्यास सुरु वात केली आहे.अनेक ठिकाणी लष्करी अळी ने ग्रासलेल्या मका पिकांना खादी मारावी की नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे.काही ठिकाणी पाउस कमी असल्याने मका , सोयाबीन ची लागवड उशिरा करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Rainपाऊस