शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

शहर परिसरात मुसळधार पाऊस

By admin | Updated: October 3, 2016 01:06 IST

आजही बरसणार : हवामान खात्याचा अंदाज; पाऊस मात्र साधारण

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस कोसळत असल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली असून, ग्रामीण भागात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सोमवारीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला म्हणजेच शनिवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. शनिवारी पहाटे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर रविवारी दिवसभर अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे दांडियाप्रेमींचा मात्र हिरमोड झाला. तर कालिका यात्रेतही विक्रेत्यांनी धावपळ झाली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या पावसामुळे उत्सवाची तयारी करणाऱया सार्वजनिक मंडळांच्या मेहनतीवर पाणी फिरले. रविवार सकाळपासूनच आभाळ दाटून आल्याने आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दुपारी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात होती. दुपारी सुमारे दोन तास चांगलाच पाऊस झाला. अचानक परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना पिकांची चिंता लागली आहे. सोमवारीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)