शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

हृदयात विचारांची ज्योत प्रज्वलित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:33 IST

बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले.

ठळक मुद्देनिवृत्ती महाराज यांचे प्रतिपादन

नाशिकरोड : बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले.देवळालीगावातील दंड्या मारुती मंदिराच्या हरिनाम सप्ताहातील आर्टिलरी सेंटररोड येथील मनपाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ अमृत महोत्सवात गोतिसे महाराजांनी गेल्या सहा दिवसांत भागवतकथेतील नऊ अध्यायाचे सुंदर व सोप्या शब्दात निरूपण केले. श्रीकृष्णाने गोकुळात केलेली बाललीलांचे वर्णन केले. सकटासूर, त्रुणावर आणि पुतना यांना मोक्षपर भगवंतांचे नामस्मरण, उखळाबरोबर कृष्णाने केलेली लिला, भगवंतांच्या मुखी माती पाहून माता यशोदेला झालेले विश्वरूप दर्शन, गोपाळ व गवळणीबरोबर भगवंताने खेळलेले खेळ, भगवंतांनी कल्याणवर्धक गोवर्धन करंगळीवर कसा उचलला याबद्दल गोतिसे महाराजांनी कथेचे महात्म्य सांगितले. कथेतील प्रारूप विषयानुसार जिवंत देखावाही सादर केल्याने भाविक, महिला नृत्य करत सहभागी झाले होते.यावेळी स्वागताध्यक्ष बबनराव घोलप, नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, रामनाथ महाराज शिलापूरकर, शशीकला घोलप, शंकरशेठ औशीकर, यशवंत भाबड, सुधाकर जाधव, वासुदेव गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील गाडेकर, त्र्यंबकराव गायकवाड, मुकुंद गायकवाड, मंगेश लांडगे, नीलेश खुळगे, अजय कडभाने, रूपाबाई ढोले आदिंसह भाविक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम