शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

पुनर्मूल्यांकन प्रश्न पुन्हा पेटणार आरोग्य विद्यापीठ

By admin | Updated: March 10, 2015 01:29 IST

पुनर्मूल्यांकन प्रश्न पुन्हा पेटणार आरोग्य विद्यापीठ

  नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेली पुनर्मूल्यांकन पद्धत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून, मंगळवार (दि. १०) पासून विद्यापीठासमोर उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या बेस्ट आॅफ टु गुणदान पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. आरोग्य विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाची सुविधा बंद करून दोन परीक्षकांनी तपासलेल्या गुणांचा मध्य काढून गुणदान देण्याची पद्धत सुरू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक फटका बसल्याने दोन वर्षांपूर्वी विद्यापीठात मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांपासून ते वैद्यकीय शिक्षण विभाग, विधी व न्याय खात्यालाही हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर विद्यापीठाने ‘बेस्ट आॅफ टू’चा पर्याय अवलंबत पुनर्मूल्यांकन फक्त एका वर्षासाठीच विशेष बाब म्हणून मान्य केले होते. बंद झालेल्या पुनर्मूल्यांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अजूनही अन्याय होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, पुनर्मूल्यांकन पद्धत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी राज्यभरातील विविध विद्याशाखेचे विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी सर्व शाखांचे वैद्यकीय महाविद्यालये बंद करण्याचीदेखील हाक दिली आहे.