शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

उद्योगवृद्धीसाठी कामगारांशी सौहार्द आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:19 IST

उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.

सातपूर: उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.निपमच्या वतीने ‘उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी मनुष्यबळ विकासाच्या सर्वोत्तम योजना’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे चार सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून व्यवस्थापन तज्ज्ञ रत्नाकर वेलिंग, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, सॅमसोनाइट कंपनीचे वाय. एम. सिंग, व्यवस्थापन सल्लागार अ‍ॅड. उदय खरोटे, अ‍ॅड. सुहास जपे, अ‍ॅड. महेंद्र जानोरकर, अ‍ॅड. एस. एस. खैरनार, जीएसकेचे अनिल सहजे, विश्वनाथ डोंगरे, एपिरॉक कंपनीचे धर्मेश मेहता, एस. आर. कुंडाजे आदी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. स्वागत प्रकाश बारी यांनी केले. सूत्रसंचालन महाराज बुंदेले यांनी केले. चंद्रन नंबियार, राजाराम कासार,अ‍ॅड. रमेश गवळी, प्रकाश बारी, अ‍ॅड. श्रीधर व्यवहारे, विनायक पाटील, कौस्तुभ शुक्ला, हेमंत राख, राजेंद्र रसाळ आदी उपस्थित होते.चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून दिलीप महाले, अशोक सोनवणे, जितेंद्र कामटीकर यांनी भूषविले. या चर्चासत्रात नाशिकमधील विविध कारखान्यांतील १२५ च्या वर मनुष्यबळ विकास अधिकारी सहभागी झाले होते. निपमचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यशाळेचे सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी