शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

उद्योगवृद्धीसाठी कामगारांशी सौहार्द आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:19 IST

उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.

सातपूर: उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.निपमच्या वतीने ‘उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी मनुष्यबळ विकासाच्या सर्वोत्तम योजना’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे चार सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून व्यवस्थापन तज्ज्ञ रत्नाकर वेलिंग, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, सॅमसोनाइट कंपनीचे वाय. एम. सिंग, व्यवस्थापन सल्लागार अ‍ॅड. उदय खरोटे, अ‍ॅड. सुहास जपे, अ‍ॅड. महेंद्र जानोरकर, अ‍ॅड. एस. एस. खैरनार, जीएसकेचे अनिल सहजे, विश्वनाथ डोंगरे, एपिरॉक कंपनीचे धर्मेश मेहता, एस. आर. कुंडाजे आदी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. स्वागत प्रकाश बारी यांनी केले. सूत्रसंचालन महाराज बुंदेले यांनी केले. चंद्रन नंबियार, राजाराम कासार,अ‍ॅड. रमेश गवळी, प्रकाश बारी, अ‍ॅड. श्रीधर व्यवहारे, विनायक पाटील, कौस्तुभ शुक्ला, हेमंत राख, राजेंद्र रसाळ आदी उपस्थित होते.चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून दिलीप महाले, अशोक सोनवणे, जितेंद्र कामटीकर यांनी भूषविले. या चर्चासत्रात नाशिकमधील विविध कारखान्यांतील १२५ च्या वर मनुष्यबळ विकास अधिकारी सहभागी झाले होते. निपमचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यशाळेचे सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी