शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत पुनश्च हरिओम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:08 IST

दिंडोरी : गेल्या सहा सात महिन्यापासून शांत असलेल्या बाजारपेठेत दसऱ्याच्या मुहूर्तावर काहीशी उभारी मिळाली असून बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांची वर्दळ वाढल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला

दिंडोरी : गेल्या सहा सात महिन्यापासून शांत असलेल्या बाजारपेठेत दसऱ्याच्या मुहूर्तावर काहीशी उभारी मिळाली असून बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉक डाऊन होत पुढे त्यात टप्प्याटप्प्याने शिथिलता आली, मात्र बाजारपेठेत उलाढाल कमी होत होती. गेल्या सहा सात महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले होते. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची वर्दळ वाढल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.गेली काही दिवस ठप्प असलेल्या वाहन उद्योगाला संजीवनी मिळाली असून दुचाकी चारचाकी शोरूम मध्ये ग्राहकांची वर्दळ वाढत वाहन विक्री सुरू झाली आहे मोबाईल दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी दिसून आली कपडे व सोन्याचे दुकानातही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.कोरोनाच्या पर्शवभूमीवर ग्राहक मास्क सॅनिटायझर चा वापर करताना दिसत असून प्रशासनाने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीbusinessव्यवसाय