शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

दातृत्व, सत्कर्मातून मिळते फलश्रुती : हरिकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:02 IST

भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते.

नाशिक : भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते. द्रौपदीने याचा साक्षात्कार झाल्याचे सांगत सत्कर्म आणि दातृत्वामुळेच भगवान श्रीकृष्णांनी साक्षात वस्रावतार घेऊन द्रौपदीचे वस्रहरण होत असताना अखंड वस्र प्रदान केल्याचे प्रतिपादन आचार्य हरिकृष्ण महाराज यांनी केले.शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात नाशिक सेवा समितीतर्फे ‘प्रेम रसमयी श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात शनिवारी (दि.११) तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले, भक्तजणांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संकटसमयी भगवंत भक्तांच्या समीप असतो. मनुष्य कायम कोणत्या ना कोणत्या अपेक्षेसाठी परमेश्वराचे चिंतन करतो. त्यासाठी परमेश्वराची स्तुती करण्याची गरज नसते. कारण, जेव्हा प्रभूचे स्मरण केले जाते तेव्हा प्रभूची स्तुती होतच असते. मन, तन आणि शांती यांचा कोठेही शोध घ्यावा लागत नाही.मनातील लोभातून परमेश्वराकडे मागितलेल्या गोष्टी कदापि फळास येत नाहीत. जे आपल्याला आपोआप मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक