शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

दातृत्व, सत्कर्मातून मिळते फलश्रुती : हरिकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:02 IST

भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते.

नाशिक : भगवंताकडे सर्वांच्याच कर्माचा हिशेब असतो, त्यामुळे सत्कर्म आणि दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या कार्याची अनेक पटीने फलश्रुती होते. द्रौपदीने याचा साक्षात्कार झाल्याचे सांगत सत्कर्म आणि दातृत्वामुळेच भगवान श्रीकृष्णांनी साक्षात वस्रावतार घेऊन द्रौपदीचे वस्रहरण होत असताना अखंड वस्र प्रदान केल्याचे प्रतिपादन आचार्य हरिकृष्ण महाराज यांनी केले.शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात नाशिक सेवा समितीतर्फे ‘प्रेम रसमयी श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात शनिवारी (दि.११) तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले, भक्तजणांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संकटसमयी भगवंत भक्तांच्या समीप असतो. मनुष्य कायम कोणत्या ना कोणत्या अपेक्षेसाठी परमेश्वराचे चिंतन करतो. त्यासाठी परमेश्वराची स्तुती करण्याची गरज नसते. कारण, जेव्हा प्रभूचे स्मरण केले जाते तेव्हा प्रभूची स्तुती होतच असते. मन, तन आणि शांती यांचा कोठेही शोध घ्यावा लागत नाही.मनातील लोभातून परमेश्वराकडे मागितलेल्या गोष्टी कदापि फळास येत नाहीत. जे आपल्याला आपोआप मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक