शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोमठाण जोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:18 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्दे वनविभागाने या भागातील विहिरींना कठडे बांधून द्यावेत. अशी मागणी परिसरातून होत आहे.

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.राजापूर-ममदापूर हे वनविभागाचे राखीव वनसंवर्धन आहे. याठिकाणी हरणासाठी कूठल्याही उपाय योजना केलेल्या दिसत नाही. वन विभागाने पाच एकर क्षेत्रावर तार कंपाउंड केलेले आहे. याठिकाणी जखमी हरणांना तेथे सोडण्यात येते वन विभागाने राखीव वनसंवर्धनासाठी खर्च केलेले आहे. मात्र हरणाचा मृत्यू कधी थांबणार अशा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. राजापूर व परिसरात हजारोच्या संख्येने हरिण, काळविट पाहवयास मिळतात, मात्र या हरणाचा मृत्यू हा विहिरीत पडूनच झाला. कारण येथील विहिरींना कठडे नाहीत.सोमठाण जोश येथे विहिरीत नर जातीचा काळविटाचा मृत्यू झाला. सोमठाण जोश येथील उत्तम राठोड यांच्या विहिरीत हरिणाचा मृत्यू झशल्याचे आढळल्याने सोमठाण येथील शेतकरी परशराम राठोड व समाधान आगवन हे दुपारी शेळ्या चारण्यासाठी मळयात गेले असता त्यांना विहिरीत हरिण मरण पावलेले दिसले. त्यांनी राजापूर वन विभाग यांना फोन करून माहिती दिली असता वनरक्षक गोपाळ हारगावकर यांच्या मार्गदर्शनाने वनसेवक व्ही. एस. लोंढे व मच्छिंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन हरिण विहिरीतून बाहेर काढले. त्या हरणाचे शवविच्छेदन करून त्याला दफन करण्यात आले. या घटनेनंतर वनविभागाने या भागातील विहिरींना कठडे बांधून द्यावेत. अशी मागणी परिसरातून होत आहे.