शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

विहिरीचे काम बंद करणाऱ्या शेतकºयांवर लवकरच गुन्हे तहसीलदार : पाटोदा येथील विहिरी अधिग्रहित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:48 IST

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्दे विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला.यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.ठाणगाव या गावाला पाटोदा येथील विहिरीवरून सुमारे १९७० पासून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र विहिरीचे पात्र हे उथळ असल्याने गेल्या काही वर्षांपासून या विहिरीचे पाणी कमी झाल्याने ग्रामस्थ पाणी टंचाईचा सामना करीत असल्याने शासनाने सुमारे पन्नास लाख रु पये निधी देऊन राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत काम करण्यास निधी दिल्याने ग्रामपंचायतीने सदरचे काम सुरु केल्याने पाटोदा येथील काही शेतकºयांनी हे काम बंद पाडल. त्यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार वारुळे यांची भेट घेतली, त्यावेळी तहसीलदार यांनी सर्व संबधित खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन कागदपत्राची चौकशी केली व काम हे अधिकृत असल्याची खात्री केली. त्यानंतर विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश दिले.यावेळी सरपंच सविता शेळके, उपसरपंच निर्मला शेळके, देविदास शेळके, रविंद्र शेळके, जनार्दन भवर, गणपत भवर, किशोर कोंढरे, देवचंद शेळके, भागवत शेळके, मारु ती नेहरे, कचरू चव्हाण, संजय शेळके, भाऊसाहेब शेळके, नवनाथ नेहरे, अनिता जाधव, उज्वला पिंपरकर, मंगला भवर, भामाबाई खुरासने, निर्मला चव्हाण, शोभा जाधव, इंदुबाई खुरासने, मंदाबाई शेळके, अनिता शेळके, तारा वाणी, बाबासाहेब वाणी, परीघा यादव, मिना खरे आदिंसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.