शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विहिरीचे काम बंद करणाऱ्या शेतकºयांवर लवकरच गुन्हे तहसीलदार : पाटोदा येथील विहिरी अधिग्रहित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:48 IST

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्दे विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला.यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.ठाणगाव या गावाला पाटोदा येथील विहिरीवरून सुमारे १९७० पासून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र विहिरीचे पात्र हे उथळ असल्याने गेल्या काही वर्षांपासून या विहिरीचे पाणी कमी झाल्याने ग्रामस्थ पाणी टंचाईचा सामना करीत असल्याने शासनाने सुमारे पन्नास लाख रु पये निधी देऊन राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत काम करण्यास निधी दिल्याने ग्रामपंचायतीने सदरचे काम सुरु केल्याने पाटोदा येथील काही शेतकºयांनी हे काम बंद पाडल. त्यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार वारुळे यांची भेट घेतली, त्यावेळी तहसीलदार यांनी सर्व संबधित खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन कागदपत्राची चौकशी केली व काम हे अधिकृत असल्याची खात्री केली. त्यानंतर विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश दिले.यावेळी सरपंच सविता शेळके, उपसरपंच निर्मला शेळके, देविदास शेळके, रविंद्र शेळके, जनार्दन भवर, गणपत भवर, किशोर कोंढरे, देवचंद शेळके, भागवत शेळके, मारु ती नेहरे, कचरू चव्हाण, संजय शेळके, भाऊसाहेब शेळके, नवनाथ नेहरे, अनिता जाधव, उज्वला पिंपरकर, मंगला भवर, भामाबाई खुरासने, निर्मला चव्हाण, शोभा जाधव, इंदुबाई खुरासने, मंदाबाई शेळके, अनिता शेळके, तारा वाणी, बाबासाहेब वाणी, परीघा यादव, मिना खरे आदिंसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.