शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीचे काम बंद करणाऱ्या शेतकºयांवर लवकरच गुन्हे तहसीलदार : पाटोदा येथील विहिरी अधिग्रहित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:48 IST

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्दे विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश

येवला : ठाणगाव गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीचे खोदकाम पाटोदा येथील काही शेतकºयांनी बंद पाडले असल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील हजारो महिला व पुरुषांनी तहसीलदारांच्या दालनाते दोन तास ठिय्या मांडला.यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच परिसरातील सर्व शेतीसाठी पाणी वापरणाºया विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याने परिसरातील ठाणगाव, कानडी, पाटोदा व तालुक्यातील इतर गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून विहिरीच्या कामास अडथळे आणणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.ठाणगाव या गावाला पाटोदा येथील विहिरीवरून सुमारे १९७० पासून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र विहिरीचे पात्र हे उथळ असल्याने गेल्या काही वर्षांपासून या विहिरीचे पाणी कमी झाल्याने ग्रामस्थ पाणी टंचाईचा सामना करीत असल्याने शासनाने सुमारे पन्नास लाख रु पये निधी देऊन राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत काम करण्यास निधी दिल्याने ग्रामपंचायतीने सदरचे काम सुरु केल्याने पाटोदा येथील काही शेतकºयांनी हे काम बंद पाडल. त्यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार वारुळे यांची भेट घेतली, त्यावेळी तहसीलदार यांनी सर्व संबधित खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन कागदपत्राची चौकशी केली व काम हे अधिकृत असल्याची खात्री केली. त्यानंतर विहिरीचे काम बंद करणाºया शेतकºयांवर गुन्हे दाखल करण्याचे संबधित अधिकारी वर्गाला आदेश दिले.यावेळी सरपंच सविता शेळके, उपसरपंच निर्मला शेळके, देविदास शेळके, रविंद्र शेळके, जनार्दन भवर, गणपत भवर, किशोर कोंढरे, देवचंद शेळके, भागवत शेळके, मारु ती नेहरे, कचरू चव्हाण, संजय शेळके, भाऊसाहेब शेळके, नवनाथ नेहरे, अनिता जाधव, उज्वला पिंपरकर, मंगला भवर, भामाबाई खुरासने, निर्मला चव्हाण, शोभा जाधव, इंदुबाई खुरासने, मंदाबाई शेळके, अनिता शेळके, तारा वाणी, बाबासाहेब वाणी, परीघा यादव, मिना खरे आदिंसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.