शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

म्हसरूळ गावातील नळांना गटारीचे पाणी

By admin | Updated: June 6, 2014 23:53 IST

नाशिक : नाशिक महापालिकेचे सर्व कर भरूनही म्हसरूळ गावातील नागरिक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत़ महापालिका प्रशासन सुस्त, तर नागरिक त्रस्त अशी सध्याची परिस्थिती आहे़

 

नाशिक : नाशिक महापालिकेचे सर्व कर भरूनही म्हसरूळ गावातील नागरिक प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत़ महापालिका प्रशासन सुस्त, तर नागरिक त्रस्त अशी सध्याची परिस्थिती आहे़ गेल्या काही दिवसांपासून म्हसरूळ गावातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असून, या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे नागरिक सांगतात़ म्हसरूळच्या या समस्या न सोडविल्यास आगामी निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी पक्षाला धडा शिकविण्याचा मनोदयही नागरिकांनी बोलून दाखविला़म्हसरूळ गावातील रस्त्यावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद असून, एलईडी लाईट बसविण्याच्या नावाखाली या पथदीपांची दुरुस्ती केली जात नाही, तसेच घंटागाडी अनियमित असून तीचा कधीही ठावठिकाणी नसतो़ त्यामुळे पर्यायाने नागरिक घरातील जमा केलेला केरकचरा रस्त्यावर आणून टाकतात़ यामुळेही परिसराला दुर्गंधी येत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ गेल्या काही दिवसांपासून म्हसरूळ गावातील नळांना गटारीच्या पाण्याचा वास येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़म्हसरूळ गावातील समस्यांबाबत मनसेचे नगरसेवक गणेश चव्हाण हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत़ या समस्यांची सोडवणूक न झाल्यास आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याची भाषाही नागरिक बोलू लागले आहेत़ (प्रतिनिधी)