शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

गुजरात महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:01 IST

नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देअवघड वळण : अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंता

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.नाशिक ते राजबारी चेकनाकादरम्यान मनपा हद्द ते रामशेज, आंबेगण ते सावळघाट व वांगणी ते राजबारी फाटा या जवळपास १५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर कॉँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात आल्याने दरवर्षी पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडतात. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने लहान वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. खड्डे टाळताना वाहनधारकांना खो-खोचा खेळ खेळावा लागत आहे. सावळ घाट व कोटंबी घाट रस्त्याचे रूंदीकरण करताना अवघड वळणे तशीच राहिल्याने अवजड वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. कोटंबी घाटाच्या पायथ्याशी शाळा, प्रवासी निवारा शेड व मानवी वस्ती असल्याने या ठिकाणी वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.  सतत घडणाºया अपघातांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात