शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

भाज्यांचे दर कोसळल्याने उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:49 IST

पाटोदा : .गेल्या एक दिड महिन्यांपासून भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे .त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून ते अडचणीत सापडले आहे.

पाटोदा : .गेल्या एक दिड महिन्यांपासून भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे .त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून ते अडचणीत सापडले आहे. ओ भाऊ .... ओ ताई ..... ओ मावशी ,काका घ्याना पाच रु पयांना पाच किलो दराने शेतकऱ्याचा माल विकला आहे. असा आवाज सध्या बाजारात ऐकू येत असून शेतकऱ्यांची झालेली परवड या आवाजात दिसून येत असल्याचे चित्र पाटोदा ,शिरसगाव ,पिंपळगाव लेप,विखरणी व कातरणी येथील आठवडे बाजारात दिसून येत आहे या आठवडे बाजारात मेथीची मोठी जुडी पाच रु पयांना दोन कोबी,फ्लॉवर पाच रु पयांना पाच ते सात किलोचे दोन गड्डे,टमाटे दोन रु पये किलो वांगी पाच रु पये किलो अशा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. त्यामुळे केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने शेतकºयांना तोट्यास सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अवकाळीच्या रूपाने का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरी.बोरवेल व शेततळ्यात मुबलक पाणी असल्याने शेतकºयांनी रब्बी हंगामातील गहू , हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच भाजीपाला पिके घेतली. सर्वच पिके एकच वेळी बाजारात येत असल्याने भाजीपाला पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकर्यांना नफा सोडाच या पिकासाठी केलेला लागवड खर्च व उत्पन घेण्यासाठी केलेला खर्चही न निघाल्याने उत्पादक अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक