शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आदिवासी दिनानिमित्त सिन्नरला क्रांतिवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:26 IST

सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देक्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले.

सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले.महामित्र समूहाचे दत्ता वायचळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. जल-जमीन-जंगल यावर आदिवासींचा अधिकार आहे. आदिवासी हा निसर्गाच्या सान्निध्यात राहतो आणि निसर्गाला देव मानतो. आदिवासी संस्कृती जपतो. माणूस जसजसा प्रगत होत चालला आहे तसतशी निसर्गाची हानी होत आहे. औद्योगिकीकरण विकासामुळे पर्यावरणाचा ºहास होत चाललेला आहे त्यामुळे आस्तित्व धोक्यात आलं आहे. आदिवासींच्या अधिकारासाठी अनेकांना प्राणाचं बलिदान द्यावे लागले आहे. आदिवासींचं अस्तित्व अबाधित राहावा यासह निसर्गाची हानी रोखण्यासाठी आदिवासी वाचला तर निसर्ग वाचेल म्हणून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. जगात १९३ च्या वर देशांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. भारत सरकारने याची दखल घेऊन शासकीय पातळीवर जागतिक आदिवासी दिन साजरा करावा व शासकीय सुट्टी जाहीर करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली. नामदेव वाजे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय मुठे, तर प्रास्ताविक रामू इदे यांनी केले. आभार विजय नवाळे यांनी मानले. 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाsinnar-acसिन्नर