शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:15 IST

गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.

नाशिक : गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.  शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन देऊनही महाराष्ट्र शासनाने ते पाळले नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभर आंदोलन उभे राहिले. यात शहीद झालेल्या शेतक-यांना अभिवादन करतानाच शेतमालाला हमी भाव द्यावा, दुधाला हमीभाव द्यावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत विधेयक मंजूर करून कायदेशीर मार्गाने शेतकºयांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एकीकडे संपूर्ण देशभरात राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकता मंचाने १ जूनपासून देशव्यापी संप पुकारला असला तरी नाशिक जिल्हा शेतकरी सुकाणू समितीने या संपात सहभागी न होता शेतकºयांच्या प्रश्नासाठी बलिदान देणाºया शेतकºयांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हुतात्मा स्मारकात झालेल्या या अभिवादन सभेप्रसंगी समिती सदस्य अमृता पवार, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, राजू दसले, समाधान भारतीय, प्रभाकर वायचळे, कैलास खांडबहाले, वैभव देशमुख, नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील, योगेश कापसे, वैशाली डुंबरे, वैशाली पाटील, चारुशीला देशमुख, संपत जाधव, सोमनाथ बोराडे, डॉ. अनुपमा मराठे, अभय सूर्यवंशी आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.  सध्या खरिपाची तयारी सुरू असून, यंदा समाधानकारक पाउस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे चांगले उत्पादन होऊन शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकºयांचे नुकसान होऊ नये याकरिता आम्ही संपात सहभागी झालेलो नाही. शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेत विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकारने विशेष संसदीय अधिवेशन बोलवावे यासाठी आमचा कायद्याने लढा सुरूच राहणार आहे.  -हंसराज वडघुले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटनाप्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शेतकºयांच्या प्रश्नांवर लढा देत आहे. गेल्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. परंतु आता शेतक-यांच्या हमीभावासह इतर मुद्द्यांवर लोकसभेत विधेयक मांडून याविषयावर विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. त्यामुळे शेतक -यांना त्यांचे हक्क कायदेशीर मार्गाने मिळावेत यासाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचा लढा सुरूच राहील.-अमृता पवार, जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Farmerशेतकरी