शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

द्राक्ष उत्पादकांना फुटला बदलत्या हवामानाने घाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:26 IST

लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देलासलगाव : फवारणीचा खर्च वाढल्याने आर्थिक संकट

लासलगाव : लासलगावसह निफाड तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना घाम फुटला आहे. आणखी दोन-तीन दिवस असे वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.फुलोेºयात असणाºया द्राक्षबागांना ढगाळ हवामानाचा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात छाटण्या घेतलेल्या बागांत सध्या द्राक्षमणी तयार होऊ लागल्याचे चित्र आहे. एकदा द्राक्षमणी सेट झाले की वातावरणातील बदलाची फारशी काळजी रहात नाही. परंतु अशा बागांचे प्रमाण किती यावर एकूण उत्पादन अवलंबून असेल. द्राक्ष उत्पादक औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ढगाळ हवामानाने फुलोरा स्थितीमधील बागांना नुकसानकारक ठरणार आहे. तसेच द्राक्षमणी तडकण्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय या वातावरणात डावण्या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर बागांवर प्रचंड प्रमाणात औषधांची फवारणी करून डावण्या आटोक्यात आणावा लागेल. परिणामी द्राक्ष बागायतदारांनी शेती औषधांच्या दुकानांमध्ये औषध खरेदीसाठी गर्दी करत असून, आर्थिक संकत गडद झाले आहे. सध्या औषधांच्या फवारणीशिवाय काहीच पर्यायनाही. त्यामुळे डावण्याचे प्रमाणबघून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधाची मात्रा ठरवून फवारणी सुरू केलीआहे.कर्ज काढून फवारणीलासलगाव, टाकळी, कोटमगाव, खडक माळेगाव, उगाव, वनसगाव, सारोळे, नैताळे या भागातील द्राक्ष बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाबरोबर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे फळकूज होण्याची भीती निर्माण झाली आहे. या वातावरणाचा फाटक बसला आहे. महागडी औषधे तसेच कर्जे काढून द्राक्षबागा जतन करून द्राक्षबागेवर औषध फवारणी सुरू आहे.द्राक्ष उत्पादक हे औषधांच्या फवारण्या करून बाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे ढगाळतसेच पावसाळी वातावरण द्राक्षबागांना नुकसानकारक ठरणार आहे. निर्यातक्षम द्राक्षांना आता मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार आहे. ढगाळ वातावरण जर असेच राहिले तर द्राक्ष उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. - संदीप ठोंबरे, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती