शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिंगवे येथे द्राक्ष बाग वादळाने भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:28 IST

सायखेडा : अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी पावसापेक्षा वादळ जास्त असल्याने अनेक शेकºयांचे द्राक्षबागा उखडल्याने तसेच सायखेडा येथील कांदा व्यापाºयांचे वादळामुळे कांद्याची शेड उडून लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकांदा शेड कोसळून २ हजार क्विंटल कांद्याचे नुकसान

सायखेडा : अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी पावसापेक्षा वादळ जास्त असल्याने अनेक शेकºयांचे द्राक्षबागा उखडल्याने तसेच सायखेडा येथील कांदा व्यापाºयांचे वादळामुळे कांद्याची शेड उडून लाखोंचे नुकसान झाले आहे.तीन महिन्यांपासून दङी मारलेल्या पावसाने सोमवारी अखेर सायखेडा परिसरात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात थोङे का होईना समाधान पसरले आहे. संध्याकाळी सहा वाजेनंतर सायखेडा परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सायखेडा परिसरातील शिंगवे करंजगाव सोनगाव चाटोरी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. महिनाभर दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.गेल्या काही दिवसापासून आॅक्टोबर हीट चा अनुभव घेणाºया ग्रामस्थांना थोडाफार दिलासा मिळाला.सुरूवातीला संथ पङणार्या पावसात जोरदार वारे वाहायला लागले. वादळी वार्यामुळे सोनगाव- करंजगाव रस्त्यावर शिंगवे (ता. निफाड) शिवारात असणार्या सायखेडा येथील कांदा व्यापारी महेश भुतडा यांच्या शेडचे छत कोसळून मोठे नुकसान झाले. शेडमध्ये असणारा २००० कांदा भिजला त्यामुळे त्यांचे अंदाजे अंदाज दहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. तर शिंगवे येथील सुभाष कोरडे यांची द्राक्ष बाग उखडल्याने पूर्णत: कोसळल्याने लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.सायखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी सोयाबीन, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गरज असतांना पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मात्र पडलेल्या या पावसाने फक्त थोडा आधार दिल्याचे शेतकरी बोलत आहेत.उन्हाळभर पाणी देऊन जगविलेल्या द्राक्ष बागेचा हंगाम सुरू झाला असतांनाच अचानक आलेल्या वादळी पावसाने बाग पूर्णपणे अँगलसह उखडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. लाखो रु पये खर्च करून उभी केलेली कुटुंबाची मिळकत क्षणात भुईसपाट झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहेसुभाष कोरडे,शेतकरी शिंगवे.कांदा साठवणूकीच्या शेङचे सत्तर टक्के नुकसान झाले.पावसाच्या पाण्याने कांदा भिजला.त्यामुळे दहा लाखाचे नुकसान झाले.महेश भुतडा, कांदा व्यापारी सायखेडा.