शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शिंगवे येथे द्राक्ष बाग वादळाने भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:28 IST

सायखेडा : अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी पावसापेक्षा वादळ जास्त असल्याने अनेक शेकºयांचे द्राक्षबागा उखडल्याने तसेच सायखेडा येथील कांदा व्यापाºयांचे वादळामुळे कांद्याची शेड उडून लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकांदा शेड कोसळून २ हजार क्विंटल कांद्याचे नुकसान

सायखेडा : अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी पावसापेक्षा वादळ जास्त असल्याने अनेक शेकºयांचे द्राक्षबागा उखडल्याने तसेच सायखेडा येथील कांदा व्यापाºयांचे वादळामुळे कांद्याची शेड उडून लाखोंचे नुकसान झाले आहे.तीन महिन्यांपासून दङी मारलेल्या पावसाने सोमवारी अखेर सायखेडा परिसरात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात थोङे का होईना समाधान पसरले आहे. संध्याकाळी सहा वाजेनंतर सायखेडा परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सायखेडा परिसरातील शिंगवे करंजगाव सोनगाव चाटोरी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. महिनाभर दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.गेल्या काही दिवसापासून आॅक्टोबर हीट चा अनुभव घेणाºया ग्रामस्थांना थोडाफार दिलासा मिळाला.सुरूवातीला संथ पङणार्या पावसात जोरदार वारे वाहायला लागले. वादळी वार्यामुळे सोनगाव- करंजगाव रस्त्यावर शिंगवे (ता. निफाड) शिवारात असणार्या सायखेडा येथील कांदा व्यापारी महेश भुतडा यांच्या शेडचे छत कोसळून मोठे नुकसान झाले. शेडमध्ये असणारा २००० कांदा भिजला त्यामुळे त्यांचे अंदाजे अंदाज दहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. तर शिंगवे येथील सुभाष कोरडे यांची द्राक्ष बाग उखडल्याने पूर्णत: कोसळल्याने लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.सायखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी सोयाबीन, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गरज असतांना पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मात्र पडलेल्या या पावसाने फक्त थोडा आधार दिल्याचे शेतकरी बोलत आहेत.उन्हाळभर पाणी देऊन जगविलेल्या द्राक्ष बागेचा हंगाम सुरू झाला असतांनाच अचानक आलेल्या वादळी पावसाने बाग पूर्णपणे अँगलसह उखडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. लाखो रु पये खर्च करून उभी केलेली कुटुंबाची मिळकत क्षणात भुईसपाट झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहेसुभाष कोरडे,शेतकरी शिंगवे.कांदा साठवणूकीच्या शेङचे सत्तर टक्के नुकसान झाले.पावसाच्या पाण्याने कांदा भिजला.त्यामुळे दहा लाखाचे नुकसान झाले.महेश भुतडा, कांदा व्यापारी सायखेडा.